टोमॅटो लागवड तीनही हंगामांत करता येते. खरीप हंगामात जून-जुलै, रब्बी हंगामात सप्टेंबर-ऑक्टोबर आणि उन्हाळी हंगामासाठी डिसेंबर-जानेवारीमध्ये रोपवाटिका करावी. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जवळच्या ते मध्यम पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी धनश्री आणि भाग्यश्री ही सरळ प्रकारातील जात, तर लांबच्या बाजारपेठेसाठी फुले राजा ही संकरित जात प्रसारित केली आहे.
टोमॅटो लागवड आणि जातीबाबत अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, टोमॅटो सुधार योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी ( 02426-243247) यांच्याकडे संपर्क साधावा.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
येत्या काळातील कडधान्यांची वाढती मागणी लक्षात घेता...
द्राक्षास सर्वाधिक दर मुंबई बाजारपेठेत डिसेंबरमध्य...
सातारा जिल्ह्यात गटशेतीची पाळेमुळे चांगलीच रुजली आ...
कडधान्य पिकांचे मानवी आह्यरात महत्वाचे स्थान आहे. ...