भारत सरकारने सन २००६-०७ व २००७-०८ करीता प्रायोगिक स्तरावर महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर या जिल्हयातील उच्च दुध उत्पादन सक्षम गायी म्हशींचे संरञ्चणासाठी पशुविमा योजना ५०%अनुदानावर राबविण्यास मंजूरी दिली. त याकरीता रू ७७० लक्ष्य निधी प्राप्त झाला. यामघ्ये गायी म्हशींना ५०% विमा हप्ज्ञा अनुदान, प्रसिध्दी व प्रचार व पशुवैद्यकांना मानधन अंत र्भुत असून सन २००६-०७ मध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी पूणे व सन २००७-०८ मध्ये ओरीएन्टल इन्शुरन्स कंपनी नागपूर यांना पशुविम्याचे कार्य देण्यात आले होते . त यापैकी सदर योजनेवर रु.४३६.१३ लक्ष्य खर्च झालेला आहे. उर्वरित रक्कम रु.३३४ लक्ष्य सन २००९-१० वर्षासाठी केद्र शासनाच्या मंजुर पशुविमा योजनेतील जिल्हयात (नागपुर, भंडारा, गोंदीया, वर्धा, यवत माळ, जालना ) खर्च पडणार आहे. सदर योजना राबविवण्यासाठी सन २००९-१० या कालावधीत TATA AIG General Insurance Co., Nagpur व United India Insurance Co., Nagpur या दोन विमा कंपनीना Work Order देण्यात आलेले आहेत .
स्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 6/5/2020
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...