शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम राबविनेबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला असून त्यानुसार विविध विभागांच्या उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली आहे.
त्यासंबधीचा शासन निर्णय २४ जुलै २०१५ रोजी जरी केला आहे.
शासन निर्णय क्रमांक एससीवाय-२०१५/प्र.क्र.११९/म-७ (भाग १), महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 6/5/2020
कृषी विकास प्रकल्पांची मुख्य उद्दीष्टे शेतकऱ्यांची...
जो इसम दुसर्याच्या बाजूस बसतो तो
अपघात, इजा अथवा गंभीर स्वरूपाच्या आजाराने जर्जर अश...
कोठल्याही विषयावर/समस्येवर आरोग्यशिक्षण करायचे असल...