महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना | राज्य रोजगार हमी योजना |
---|---|
1 .केंद्रिय कायदयाच्या परिशिष्ट 1 मधील कलम 1(iv) प्रमाणे | राज्य रोहयो कायदयाच्या कलम 7(2)(x) प्रमाणे |
2. योजना ब) शेततळे (यंत्रसामुग्रीचा वापर न करता) |
2. योजना अ) जवाहर विहिरी ब) रोहयो फळबाग लागवड क) रोहयो तुती लागवड ड) खाजगी पडीक जमिनीवर वृक्ष लागवड ई) शेततळे |
3. प्रत्यक्ष कामावर येणारा खर्च शासनाकडून करण्यात येतो. | अनुदान पध्दतीची प्रतिपूर्ती योजना |
४. जॉब कार्ड आवश्यक आहे | जॉब कार्ड आवश्यक नाही. |
५.ग्रामसभेद्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यात येते व गटविकास अधिकारी प्रशासकीय मान्यता देतात | 5 विविध स्तरावर मान्यता |
६. सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतीकडून अंमलबजावणी | 6 विविध यंत्रणांकडून अंमलबजावणी |
७. यंत्रसामुग्री वापण्यास मुभा नाही. | 7 प्रतिपूर्ती योजना असल्याने यंत्रसामुग्री वापण्यास मुभा आहे. |
८. 15 दिवसात मजुरी प्रदान करणे | 8 15 दिवसात अनुदान देणे बंधनकारक नाही |
९. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीकायदयातील तरतुदीनुसार परिच्छेद 2 मधील लाभार्थ्यांची निवड करण्यात येते | 9 राज्यशासनाच्या निकषांप्रमाणे लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. |
१० . महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक | 10 राज्यशासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक. |
स्त्रोत : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र
अंतिम सुधारित : 8/18/2020
गावापासून 5 किमी पेक्षा जास्त अंतरावर रोजगार दिल्य...
प्रस्तावित वा मंजूर आराखडयातील कामांची अंदाजपत्रके...
ग्रामपंचायतीने ग्रामसेभेच्या माध्यमातून प्रत्येक ग...
प्रमुख जबाबदारी – पंचायत राज संस्थांची त्यात जिल्ह...