অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेती हवामान शास्त्र

शेती हवामान शास्त्र

  • अंजीर फळांच्या वाढीकडे द्या लक्ष
  • सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीकडे लक्ष द्यावे. सध्याच्या ढगाळ हवामानामुळे काही भागात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो आहे. प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून उपाययोजना कराव्यात.

  • अजैविक ताणांची समस्या
  • पूर्वहंगामी ऊस लागवडीत पिकाची वाढ होत असताना थंडीच्या कडाक्‍याने ग्रासल्याने विदर्भ, मराठवाड्यातील आणि विशेषतः अमरावती भागातील उसास फुटवा कमी आल्याचे निदर्शनास आले आहे.

  • अवकाळी पावसामध्ये विविध पिकांमध्ये घ्यावयाची काळजी
  • अवकाळी पडलेल्या किंवा पडत असलेल्या पावसामुळे विविध भाज्या व फळबागामध्ये रोग किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यासाठी खालील उपाययोजनाचा अवलंब फायदेशीर ठरेल.

  • अवर्षण
  • एखाद्या प्रदेशात दीर्घकाळ, सातत्याने सरासरीपेक्षा खूप कमी किंवा अजिबात पाऊस न पडणे म्हणजे अवर्षण होय.

  • उन्हाळी पीके जगविण्याचे मार्ग
  • उन्हाळ्यात विविध प्रकारची पिके घेतली जातात. उष्ण हवा, कोरडे हवामान, आणि सोसाट्याचा वर यामुळे पाण्याचे बाष्पीभवन जोरात होते

  • एल निनो आणि ला निना
  • हवामानबदलास कारणीभूत ठरणारे एल निनो आणि ला निना या विषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे.

  • ओझोन थरावर परिणाम
  • जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने हरितगृह वायूंचे प्रमाण कमी राखण्यासंदर्भात विविध कायदे, नियम आहेत.

  • कडाक्‍याच्या थंडीचा परिणाम
  • वनस्पतींच्या प्रकारानुसार आणि त्यांच्या शरीराच्या सहनशक्तीनुसार कमाल आणि किमान तापमान सहन करण्याची त्यांची मर्यादा निश्‍चित आहे.

  • कृषि रसायनशास्त्र
  • कृषी व्यवसायात अन्नधान्ये, जनावरांचा चारा, कापूस, तंबाखू यांसारखी व्यापारी पिके इत्यादींची लागवड, संरक्षण आणि संस्करण त्याचप्रमाणे गुराढोरांची पैदास आणि संगोपन यांचा मुख्यतः समावेश होतो.

  • कृषि वातावरणविज्ञान
  • शेती व हवामान यांच्या परस्पर संबंधांचे शास्त्र. हवामानाच्या शेतीवर परिणाम होतो ही गोष्ट मानवाला पुरातन काळापासून माहीत असली, तरी ह्यासंबंधी पद्धतशीर संशोधन काही प्रगत देशांतून विसाव्या शतकाच्या आरंभालाच सुरू झाले आहे.

  • कृषी संदेश
  • शेतकर्याच्या उपयोगी पिक कृषी संदेश

  • कृषी संशोधन दिशा बदल
  • हवामानातील बदलामुळे दुष्काळ,गारपीट, थंडी या रूपांनी शेतीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. दुर्दैवाने कृषी संशोधनात हवामान बदलावर अजून विचार केला गेला नाही.

  • केळी पीक व्यवस्थापन सल्ला
  • राज्याच्या बऱ्याच भागात आता थंडी सुरू झाली आहे, त्यामुळे तापमान कमी होत आहे. मागील मृगबाग लागवड केलेल्या केळी बागेची मुख्य वाढीची अवस्था आहे.

  • केळींनाही थंडीचा फटका
  • काही ठिकाणी तापमान पाच अंशापेक्षाही खाली उतरले आहे, अशा परिस्थितीचा फटका पिकांना बसतो आहे.

  • कोवळ्या फुटी असलेल्या बागेमध्ये घ्या अधिक काळजी
  • एकाच ठिकाणी ओलांड्यावरती जास्त फुटी फुटलेल्या असल्यास अशा फुटींच्या पुंजक्‍यांमध्ये आर्द्रता वाढते व आतमध्ये प्रकाश चांगल्या रीतीने पोचत नाही. अशा परिस्थितीमध्ये फुटींच्या आतल्या भागांमध्ये भुरी वेगाने वाढण्याची शक्‍यता असते.

  • कोसळणाऱ्या विजेला अटक करा !
  • आपत्तीच्या मालिकेत वीज कोसळणेही सामील आहे. दरवर्षी शेकडो जण यामुळे प्राणास मुकतात. लायटनिंग अरेस्टरची यंत्रणा हा धोका कमी करते. याकडे सर्वांनीच लक्ष देण्याची गरज आहे.

  • गहू - हवामान बदलाचे परिणाम
  • गेल्या काही वर्षांपासून वातावरणामध्ये सातत्याने बदल होत असून, तापमानातील बदलामुळे गहू पिकाच्या उत्पादनामध्ये घट होत आहे.

  • गारपीट रोखणारे संशोधन सज्ज
  • पुण्यातील एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संशोधकांच्या गटाने गारपीटरोधक यंत्रणा विकसनाचे संशोधन पूर्ण केले आहे.

  • गारपीटग्रस्त द्राक्ष बागेचे नियोजन
  • अशावेळी द्राक्षबागेमध्ये अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे येणाऱ्या अडचणींवर तातडीने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

  • गारिपटीनंतर पिकांचे व्यवस्थापन
  • गारपीट आणि अवकाळी पावसाने नुकसान झाले असून, त्या तडाख्यातून कमी-अधिक प्रमाणात वाचलेल्या पिकांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे.

  • जमीन वापर वितरण
  • जे गुणधर्म जमिनीची उत्पादन क्षमता ठरविण्यास कारणीभूत होतात ते लक्षात घेऊन त्यानुसार निरनिराळया गुणधर्माच्या क्षेत्राचे योजनाबध्द वर्गीकरण करणे यास जमिनीचे क्षमतेनुसार किंवा उपयोगितेनुसार वर्गीकरण असे म्हणतात

  • जोहार्वाडी येथे हवामान यंत्र
  • अहमदनगर जिल्हातील पाथर्डी तालुख्यातील जोहार्वाडी या गावात वाटर या संस्थेच्या माधमातून एक हवामान दर्शक यंत्र बसवण्यात आले आहे.

  • ढगाळ वातावरणात आंबा, काजू पिकाची घ्या काळजी
  • कोकणातील प्रामुख्याने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजूची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे आंबा पिकाला ऑक्‍टोबर महिन्यात पालवी येऊन नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मोहोर येण्यास सुरवात होते.

  • ढगाळ वातावरणात कीड-रोग
  • ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. नियंत्रणासाठी थायोमेथोक्‍झाम 1 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

  • तापमान बदल आणि पिके
  • वाढते तापमान व अवर्षणात मक्‍यासारख्या पिकाच्या उत्पादनावर काय परिणाम होतात, यासंबंधी आफ्रिकेत सध्या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या मदतीने चाचण्या सुरू आहेत.

  • थंडीच्या काळात अंजीर बागेचे व्यवस्थापन
  • अंजिराचे झाड फळांवर येण्याच्या बेतात असताना पाऊस पडला किंवा आकाश ढगाळलेले असेल तर ते वातावरण अंजीर फळांना हानिकारक ठरते.

  • थंडीत वाढ होण्यास हवामान घटक अनुकूल
  • कोकणातील आंबा आणि देशावरील ऊस, द्राक्ष, हळद, आले, डाळिंब, केळी याबरोबरच भाजीपाला पिकांनाही हे हवामान लाभदायक ठरणार आहे.

  • थेन वादळामुळे घटलेल्या थंडीचे पिकावर दिसतील परिणाम
  • जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत सर्वसाधारणपणे थंडी वाढत जाते, मात्र "थेन' वादळाचा परिणाम होऊन थंडीत घट झाली आहे. या घटलेल्या थंडीच्या परिणामाची पीकनिहाय चर्चा या लेखात केली आहे.

  • द्राक्ष फुलोऱ्याची काळजी
  • सध्या बागेत वेल वाढीच्या विविध अवस्था दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये बागायतदारांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

  • द्राक्ष बागेत करावयाच्या कामांचे नियोजन
  • द्राक्ष बागेत सध्याच्या परिस्थितीमध्ये वातावरण चांगले असल्याचे दिसते.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate