वाटरशेड या संस्था मार्फत जालना जिल्हात भोकरदन , जाफराबाद ,अंबड येथे चालू असल्या वाटरशेडच्या या कार्यक्रमातून तीन तालुखातल्या १२ गावात नवीन हवामान दर्शक यंत्र बसवण्यात येत आहेत ,
यंत्र बसवलेल्या गावासासून जवळचा ५ किलो मीटर पर्यंतचा गावांना त्याचा फायदा होणार आहे . या यंत्रा द्वारे त्यांना आपल्या परिसरात होणारा पाऊस ,तापमान , आद्रता ,हवेचा दाब, वा वेग वा दिशा या सारखी माहिती त्या गावातील लोकांना ताबडतोब उपल्ब्ध हॊउ शकते . तशेच या माहितीच्या आधारावर त्या पिक व्यवस्थापन व नियोजन करण्यास मदत होईल .
माहिती दाता: गणेश काकडे,
वॉटर संगमनेर
अंतिम सुधारित : 7/29/2020
पूर्वहंगामी ऊस लागवडीत पिकाची वाढ होत असताना थंडीच...
ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
आफ्रिकेच्या पश्चिमभागी ९० ३०' ते १५० उ. अक्षांश व ...