অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इतर

इतर

  • 'पारिवारिक शेती’ दहा गूणधर्म
  • संयुक्त राष्ट्र संघाने ‘जागतिक पारिवारिक शेती' वर्ष जाहिर केले असले तरी या संकल्पनेबाबत अद्याप संभ्रम आहे.

  • अधिक उत्पादनासाठी रब्बी पिकातील आंतरपीक पद्धती
  • आंतरपीक पध्दती म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त पिके एकाच जमिनीत एकाच वेळी योग्य अंतरावर जमिनीत पेरली अथवा लावली जातात, अशा पीक पध्दतीस आंतरपीक पध्दती म्हणतात.

  • अल्पभूधारकांसाठी एकात्मिक शेती पद्धती
  • अतिवृष्टी , गारपीट , अवकाळी परिस्थिती या समस्यांना सामोरे जाणे शेतक-यांना कठीण होत चालले आहे.त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील ५-६ लोकांची अत्रसुरक्षा, आरोग्य, शिक्षण या समस्या सोडवणे कठीण होत आहे.

  • अॅस्परॅगसची लागवड
  • महाराष्ट्रातील शेतकरीही आता लेट्युस, स्कॅश, ब्रोकोली, लाल कोबी यांसारख्या परदेशी भाजीपाला पिकांच्या लागवडीकडे वळू लागला आहे.

  • आंतरमशागत, पाणी व्यवस्थापनावर द्या भर
  • सध्याच्या काळात गहू, ज्वारी, करडई पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेमध्ये पाणी द्यावे. थंडीची लाट असल्याने फळबागांच्या मध्ये धूर करावा. त्यामुळे काही प्रमाणात तापमान वाढण्यास मदत होते.

  • आंबा विक्री व्यवस्थापन
  • राज्यात मागील काही वर्षांत फळपिकांच्या क्षेत्रातील बदलाची पाहणी करता आंबा फळपिकाच्या क्षेत्रात होणारी वाढ उल्लेखनीय आहे.

  • आपत्कालीन पीक नियोजन
  • जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पाऊस लांबल्यास खरीप ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन, कापूस, सूर्यफूल पिके घ्यावीत. अशा परिस्थितीत मूग, उडीद यांसारखी पिके योग्य ठरत नाहीत.

  • उन्हाळी तीळ लागवड तंत्रज्ञान
  • महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे मिश्रपिक म्हणूनही तिळाची लागवड केली जाते. तिळाचा मुख्य उपयोग खाद्यतेंप्ल तयार करण्यासाठी केला जातो.

  • उपग्रह ठरतोय पीकपाण्याचा आरसा!
  • आता उपग्रहावरून घेतलेल्या प्रतिमाकरणातून प्रत्येक शेतातील पिकांच्या स्वच्छ प्रतिमा गूगल वा तत्सम यंत्रणेवरून मिळू शकतात .

  • एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी शासकीय प्रयोगशाळेत द्रवरूप जैविक खत उत्पादन
  • सुरक्षित व सकस अन्नासाठी जगभरात सेंद्रिय शेतीचा अवलंब केला जात आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नधान्याची गरज पाहता उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर केला जातो.

  • कांदा साठवणुकीतील रोग व त्यांचे व्यवस्थापन
  • आहारातील महत्वाचा घटक आहे. महाराष्ट्रात कांदा लागवड खरीप (जुलै व ऑगस्टचा पहिला आठवडा), रांगडा (ऑक्टोबर व नोव्हेंबरचा पहिला आठवडा) व रब्बी/उन्हाळी (डिसेंबर व जानेवारींचा पहिला आठवडा) अशा तीन हंगामात केली जाते.

  • कीटक नियंत्रण 
  • पिकांचे नुकसान करणे, साठविलेल्या धान्यादी वस्तूंचा नाश करणे, रोगांचा प्रसार करणे, पाळीव जनावरांना त्रास देणे इ. निरनिराळ्या प्रकारांनी कीटकांचा उपद्रव होतो.

  • कीटकनाशकांविना करा पिक संरक्षण
  • पीक संरक्षण हा शैती व्यवसायातील महत्त्चाचा घटक आहे. कीटकनाशकाचा वापर कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आणि पद्धती अमलात आणण्याची गरज आहे.

  • कृषी क्षेत्रातील नॅनो तंत्रज्ञान
  • उपलब्ध शेतजमिनीतून उत्पादन वाढविण्यासाठी आणि वाढत्या लोकसंख्येला पोसण्याची व त्यांच्या दुय्यम गरजा भागविण्याची उपयोगिता नॅनो तंत्रज्ञानामध्ये आहे.

  • कोरडवाहू शेती - उपाययोजना
  • पाण्याचा ताण पडल्यास कोरडवाहू शेतीमध्ये घ्यावयाची काळजी

  • कोल्हापुरात चारा कंदाची लागवड
  • जनावरांसह दूधवाढीला वाढे शास्त्रीय दृष्टिकोनातून पूरक नसतात. वाढ्यांऐवजी चारा म्हणून "चारा कंद'चा वापर करणे शक्‍य आहे .

  • खतांचे शाश्वत शेतीमधील योगदान
  • कृषेि उत्पादनवाढीसाठी, पिकाच्या संकरित व सुधारित बियाण्याचा वापर, रासायनेिक खतें, पीक संरक्षणाचे उपाय तसेच वेगवेगळ्या सिंचन सुविधांचा उपयोग करून घेण्यात येतो.

  • खतांविषयी सल्ला आता मोबाईलवरून
  • फिलिपिन्स येथील आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था (आयआरआरआय) व कृषी विभाग यांनी संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी राइस मोबाईल ही सेवा सुरू केली आहे.

  • खरीप हंगाम २0१६ : निविष्ठांचे नियोजन
  • श्री. कृ. वि. देशमुख, कृषि संचालक, नेिविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण, कृषेि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे २०१६च्या खरीप हंगामासाठी कृषि विभागाने आवश्यक बियाणे, खते, औषधे इत्यादी निविष्ठांचे नियोजन केले आहे.

  • गंधक एक आवश्यक अन्नद्रव
  • गंधक हे पिकांच्या वाढीसाठी लागणारे एक आवश्यक अन्नद्रव्य आहे. पूर्वी शास्त्रज्ञ गंधकाला दुय्यम अन्नद्रव्य संबोधित होते.

  • गिरिपुष्प लागवड
  • गिरिपुष्पाची लागवड शेतजमिनीत करणे फायदेशीर ठरते. त्यापासून मिळणारी हिरवी पाने व फांद्या कापून जमिनीत मिसळून दिल्यास जमिनीची सुपीकता वाढविता येते

  • गुणवत्तापूर्ण बिजोत्पादणासाठी बीज प्रमाणीकरण
  • हा कृषिप्रधान देश आहे व भारताचे अर्थशास्त्र शेतीवर अवलंबून आहे. तर शेतीसाठी आवश्यक नेिविष्ठांपैकी बियाणे ही एक प्रमुख नेिविष्ठा आहे.

  • जनावरांसाठी चारापिकांचे नियोजन
  • पशुपालन व्यवसायात सर्वाधिक खर्च काढला तर तो चारा आणि पशुखाद्य यांवर होतो. हे प्रमाण एकूण खर्चाच्या ७० ते ७५ टक्के असते.

  • जालना कृषी विज्ञान केंद्राची वाटचाल
  • जालना जिल्ह्यासाठी सदरच्या कृषि विज्ञान केंद्राची स्थापना १९९२ मय झाल सटबर १९९३ पति या कान प्रत्यक्ष कमरा सुरुवात केली.

  • ज्वारी आणि शहरी बाजारपेठ
  • रब्बी ज्वारी पचनास हलकी, पचनसंस्था सुधारण्यासाठी, वजन कमी होण्यासाठी, मधुमेह व कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असणाऱ्या लोकांसाठी अतिशय उपयुक्त आहे.

  • ठिबक सिंचन पद्धतीद्वारे पिकांची पाण्याची गरज व ठिबक संच चालविण्याचा कालावधी
  • ठिबक सिंचन पद्धतीद्वारे ५० टक्क्यापर्यंत पाण्याची बचत होऊन, १0 ते २५ टक्के उत्पादनात वाढ होते व २५ टक्क्यापर्यंत खताच्या वापरात बचत होते.

  • ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खत व्यवस्थापन
  • पाण्याची प्रत आणि वनस्पतीचा प्रकार यावर अवलंबून असते. पाणी आणि अन्नद्रव्यांचे शोषण मुख्यत: केशमुळाद्वारे होते.

  • ड्रोन्सचा शेतीसाठी वापर
  • सध्या केवळ सैन्य दले किंवा संरक्षणाच्या कामासाठी वापरली जाणारी मानवरहित उडती यंत्रे नजीकच्या भविष्यात शेतीतील विविध कामे करणार आहेत.

  • तणांचे एकात्मिक नियंत्रण
  • पीक उत्पादनात नैसर्गिक घटकांमुळे येणारी घट लक्षात घेता सर्वाधिक घट ही पिकांबरोबर वाढणाऱ्या तणांमुळे येते.

  • तुरीची रोपे
  • नेहमीच्या पद्धतीने तूर घेण्याच्या तुलनेत रोप लावणी पद्धतीने पीक एक महिना आधी येण्याने रोग, किडींमध्ये ते कमी सापडते .

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate