डिजिटल इंडिया उपक्रमासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजूर केलेला कार्यक्रम व्यवस्थापनाचा आराखडा पुढीलप्रमाणे आहे: डिजिटल इंडिया उपक्रमाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी, कार्यक्रम व्यवस्थापनाच्या रचनेमध्ये पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निरीक्षण समितीचा, दळणवळण व माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील डिजिटल इंडियाच्या सल्ला गटाचा व कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च समितीचा समावेश होतो.
मंत्रालये/विभाग/राज्ये भारत सरकारने स्थापित केलेल्या सामाईक व सहाय्यक आयसीटी पायाभूत सुविधांचा पुरेपूर वापर करतील.
डिजिटल इंडिया, भारत सरकारचा प्रमुख उपक्रम आहे, जो समाजास डिजिटली सशक्त व माहिती व्यवस्था प्रदान करणे हेच ध्येय आहे.
डिजिटल सरकार विषयक.
डिजिलॉकर व्यक्तिगत माहितीसाठ्यासाठी ठराविक क्षमतेची स्टोरेज स्पेस पुरवते.
या भागात प्रधान मंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान विषयीच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती दिली आहे