ई-गव्हर्नंसला प्रोत्साहन देऊन संपूर्ण देशाला इंटरनेटने कनेक्ट करण्याचा पंतप्रधानांचा मानस आहे.
या सुविधेमुळे सरकारी हॉस्पिटलमधील सेवा अधिक सोयीस्कर होतील. या सुविधेमुळे घरातूनच एखाद्या डॉक्टरच्या भेटीची वेळ घेऊ शकता येईल
डिजिटल इंडिया हा भारत सरकारचा प्रमुख उपक्रम असून, भारताला डिजिटली सशक्त समाज व ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेमध्ये रुपांतरित करणे हे याचे उद्दिष्ट आहे.
"डिजिटल तंत्रज्ञानानेयुक्त आणि माहितीने परिपूर्ण समाज व ज्ञानाधीष्ठित अर्थव्यवस्था असलेला डिजिटल सक्षम भारत निर्माण करणे हे ध्येय आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी हे पोर्टल सुरु करण्यात आले आहे.
हरवलेल्या मुलांना शोधून त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय महिला व बालविकास विभाग व इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान यांच्या संयुक्त विद्यमाने खोया पाया नावाचे वेब पोर्टल सुरु केले आहे