वन्दे मातरम् या गीताच्या पहिल्या कडव्याला भारतीय संविधानानुसार राष्ट्रगान हा दर्जा मिळालेला आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी इ.स. १८८२ मध्ये प्रकाशित केलेल्या त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये हे गीत लिहिले होते आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरणागीत बनले.
शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम्
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्
सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्
सुखदाम् वरदाम् मातरम्
वन्दे मातरम् ।
माहिती संकलक : अतुल पगार
अंतिम सुधारित : 8/4/2020
बालदिन २० नोव्हेंबरला जागतिक बालदिन असतो. भारतात म...
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान पंडि...
भारताचे राष्ट्रीय चिन्ह सारनाथ येथील अशोकस्तंभावरू...
जगातील सात नवी आश्चर्ये