जत... नेहमीच दुष्काळी असलेला भाग. खरं तर हीच या भागाची ओळख. अशा दुष्काळी भागात एखादे शासकीय वसतिगृह कसे असेल, याची कल्पना न केलेलीच बरी. मात्र, जतचे शासकीय वसतिगृह याला अपवाद ठरते.
गरिबी काय असते हे अत्यंत जवळून अनुभवले आहे. माझ्या आई वडिलांनी मोलमजुरी करून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मला शिकवलं. वीस गुंठे शेतीसोबतच इतरत्र मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालविणाऱ्या माझ्या आई वडिलांमुळेच आज मी नायब तहसीलदार होऊ शकलो.
सहावी ते दहावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनी... त्यांनी केलेले विविध नाविन्यपूर्ण शास्त्रीय प्रयोग... चेहऱ्यावरील आत्मविश्वास... समोर राज्यपाल महोदय, राज्याचे एक कॅबिनेट मंत्री, एक खासदार, एक आमदार आणि अनेक सनदी अधिकारी असूनही न घाबरता अस्खलित इंग्रजीमधील माहिती आणि विचारलेल्या शंकांचे अभ्यासपूर्ण व सफाईदार उत्तर... हे ऐकून एखाद्या कॉन्व्हेंट स्कूलमधील वातावरण असल्याचा समज होईल..
चाळीसगाव तालुक्यातील डेराबर्डी येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जून, 2011 मध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांसाठी निवासी शाळा सुरु करण्यात आली.
सामाजिक व सांस्कृतिक जाणिवांचा अभ्यास ज्या चालत्या फिरत्या प्रयोगशाळेत होतो ती म्हणजे शाळा होय. विद्यार्थी दशेतील एक महत्वाचा कालावधी होय.
डोळस व्यक्ती ५ मिनिटे डोळे बंद करुन अंधव्यक्तींचा खऱ्या अर्थाने विचार करतो त्यांनाच अंध बांधवांचे दु:ख समजू शकते. स्पर्श आणि आवाज यांच्या माध्यमातूनच त्यांचा जगाशी संपर्क. डोळस व्यक्तीलाही कधीकधी चकीत करू शकतील, अशी प्रतिभाही आपल्याला काही अंधांमध्ये अनुभवयाला येते. जगण्याचा जेवढा हक्क आपल्यासारख्या डोळस व्यक्तींना आहे तितकाच तो दृष्टिहिनांनासुध्दा आहे.
शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी शासन विविध योजना राबवित आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत राज्यातून प्रथम आलेल्या भूषण अहिरे यांच्या यशाचे गमक.
कोकणातील कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी शासनस्तरावरुन विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत.
अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी शासनाने उपलब्ध करुन दिलेली वसतीगृहांची सोय त्याबाबत…
भारत देशाच्या वेगवेगळ्या भागातील अतुल्य शौर्य दाखविणाऱ्या 6 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय बालकल्याण परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शोर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या वर्ल्डकप मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत आयकर विभागाच्या पालघर अधीक्षक स्नेहल राजपूत यांनी भारताला ब्राँझपदक जिंकून दिले.
शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून राज्य व केंद्र शासन प्रयत्नशील आहेत.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रणाली अंतर्गत अन्न सुरक्षा योजनेतील गरीब लाभार्थ्यांना धान्य वितरण ई-पॉस यंत्रणेद्वारे नांदेड जिल्ह्यात करण्यात येत आहे.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक गावात वीज पोहचली पाहिजे यास शासनाने प्राधान्य दिले आहे.
सर्वसामान्यांना मोफत व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय उपचार सेवा पुरविणारी “राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे” नामकरण आता “महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना” असे करण्यात आले आहे.
धरमपुरी (इंदूर, मध्य प्रदेश)- सचिन राजपूत या युवकाने सात ब्रॉडबॅंड कनेक्शन घेऊन संपूर्ण गावात WI-FI नेटवर्क उभे केले आहे. पासवर्ड फ्री WI-FI असल्याने गावातील तरुण याचा लाभ उचलत आहेत.
स्वच्छ भारत अभियानाने सर्वाधिक चालना कुणाला मिळाली असेल तर ती लहान बालकांना. मोठ्यांना कितपत फरक पडतो? हे आपण दैनंदिन जीवनात पाहतोच. पण मुलांच्या संस्कारक्षम मनावर मात्र स्वच्छतेचा संस्कार रुजतोय, हे मात्र नक्की.
विविध क्षेत्रे पादाक्रांत करुन महिलांनी आपला ठसा सर्वच क्षेत्रात उमटविला आहे. चौकटीबाहेरचे क्षेत्र निवडून त्यात कर्तृत्व गाजवणाऱ्यांपैकी एक म्हणजे पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला.
या चिमुरड्या विद्यार्थ्यांनी 'हवेच्या दाबाचे' तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांना बहुपयोगी ठरणाऱ्या 'सिंधुगन' ची निर्मिती केली आहे.
सामाजिक संस्थेच्या राजमाता जिजाऊ मतिमंद मुलांच्या शाळेतील मुलांची यशोगाथा.
लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १९९३ मध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपाने हजारो कुटुंब उध्वस्त झाली.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार विभागाने आता नव्या मार्गाने काम करायला सुरुवात केली आहे आणि कोकण विभागात विशेष आघाडी घेऊन अव्वल दर्जा प्राप्त केला आहे.
सुवर्णकन्या सारिका काळे यशकथा.
''प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील शाळा डिजीटल करण्यासह विद्यार्थ्यांचा शैक्षणिक निष्पत्ती (लर्निंग आऊटकम) 100 टक्के करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यातील जरेवाडी या ऊसतोडणी मजुरांच्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेने लौकिक प्राप्त केला आहे.
तमदलगे येथील शेतकरी महावीर देसाई यांनी तर ओसाड, खडकाळ रानात जलयुक्त शिवार अभियानातून फुलशेतीतून हरित क्रांती घडविली आहे.
विविध क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या महाराष्ट्राला थोर नररत्नांची परंपरा आहे. राज्यातील महापुरुषांनी गाजविलेल्या शौर्य गाथेने आपल्या देशाला सकारात्मक दिशा देण्याचं मोलाचं काम केलंय.
शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी जि.प. शिक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद त्यास मिळाल्यास जिल्हा परिषद शाळाही डिजीटल व दर्जेदार शिक्षण जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून मिळू शकते.
डेराबर्डी निवासी शाळेला दि. 4 नोव्हेंबर, 2017 रोजी आय.एस.ओ. मानांकन मिळाले आहे. याविषयी थोडक्यात..