मानवाच्या उक्रांतीमध्ये त्याचं द्विपाद होणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच त्याने लावलेल्या भाषेच्या शोधाचे महत्त्व आहे.
इंग्रजीचा किंवा मराठीचा द्वेष आणि अभिमान बाळगणं नव्हे तर वस्तुस्थिती समजून घेणं आवश्यक आहे.
भाषेचा विचार करताना किंवा तिचा भाषा म्हणून अभ्यास करताना आपण भाषेच्या प्रमाण रूपांचाच विचार करतो.
जपानने इंग्रजीला विरोध केला होता. तेही आता जागतिक टिकाव धरण्यासाठी इंग्रजी स्वीकारत आहेत. पण म्हणून जपानीचे महत्त्व त्यांना कमी होऊ दिले नाही.
महाराष्ट्रातील जवळपास सर्व बोलीभाषांचे संकलन- संपादन करणारा ग्रंथ नुकताच पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.
संस्कृतपासून इंग्रजीपर्यंत अनेक भाषांचे प्रभाव पचवून आपले 'मराठीपण' जपून ठेवणारी मराठी आजही जगातील आठव्या क्रमांकाची भाषा आहे.