Accessibility options
Accessibility options
भारत सरकार
योगदानकर्ते : 09/07/2020
लांबलचक वाचन वगळा. विकास AI द्वारा समर्थित संक्षिप्त सारांशासाठी 'सामग्री सारांशित करा' वर क्लिक करा.
केळी हे हजारो वर्षापासुनचे सर्वकाळातील फळ आहे. त्यात फार पोषक गुण असतात. सर्वांना परवडेल असे हे फळ असून ते भरपूर प्रमाणात मिळते. केळ्याच्या सर्व जातीत त्यांचे स्वतःचे गुणधर्म आहेत. केळ्यामूळे ताकद मिळते आणि त्यात मोठ्या प्रमाणावर फायबर असतात. त्यात नैसर्गिक साखरही असते जशी सुक्रोज, फ्रुक्ट्रोज आणि ग्लुकोज.
केळयांमूळे बरेच रोग बरे होण्यास मदत होते.
स्त्रोत :पोर्टल कंटेंट टीम
महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्हा मुख्यालयी एक याप्रमाणे ३४ जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा तालुका स्तरावर १३८ उपविभागीय प्रयोगशाळा कार्यान्वीत आहेत.
पिष्टमय पदार्थ आपल्या शरीरातील ऐच्छीक आणि अनैच्छीक कार्य आणि आपल्या शरिरातील प्रोटीन आणि जड पदार्थाच्या निवळीकरणाला मदत करतात.
त्रिदोषविचार लक्षात घेतल्यावर केवळ साध्या अन्नपदार्थाच्या पथ्यापथ्याने आजारांवर ब-याच प्रमाणात उपचार करता येतात.
सुरक्षित अन्न मिळणे हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे, याची जाणीव भारतातील प्रत्येक शेतकर्याला, ग्राहकाला आणि सरकारला करून देण्यासाठी ‘इंडिया फॉर सेफ फूड’ ही चळवळ सुरू झाली. या चळवळीचे नेतृत्त्व ‘अलायन्स फॉर सस्टेनेबल अॅण्ड हॉलिस्टिक अॅग्रिकल्चर’ (ASHA) ही संस्था करते.
सातू या धान्याचा आहारातील उपयोग यात सांगितला आहे.
अन्न आणि औषधे यांचे प्रमाणीकरण करून, त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवणारी शासकीय यंत्रणा. १९३५ नंतर अन्नाची गरज खूप वाढली होती, परंतु उत्पादन मात्र कमी होत होते. अशा परिस्थितीत अन्नामध्ये इतर पदार्थांची भेसळ करण्याचे प्रमाण वाढले.
योगदानकर्ते : 09/07/2020
लांबलचक वाचन वगळा. विकास AI द्वारा समर्थित संक्षिप्त सारांशासाठी 'सामग्री सारांशित करा' वर क्लिक करा.
महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्हा मुख्यालयी एक याप्रमाणे ३४ जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा तालुका स्तरावर १३८ उपविभागीय प्रयोगशाळा कार्यान्वीत आहेत.
पिष्टमय पदार्थ आपल्या शरीरातील ऐच्छीक आणि अनैच्छीक कार्य आणि आपल्या शरिरातील प्रोटीन आणि जड पदार्थाच्या निवळीकरणाला मदत करतात.
त्रिदोषविचार लक्षात घेतल्यावर केवळ साध्या अन्नपदार्थाच्या पथ्यापथ्याने आजारांवर ब-याच प्रमाणात उपचार करता येतात.
सुरक्षित अन्न मिळणे हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे, याची जाणीव भारतातील प्रत्येक शेतकर्याला, ग्राहकाला आणि सरकारला करून देण्यासाठी ‘इंडिया फॉर सेफ फूड’ ही चळवळ सुरू झाली. या चळवळीचे नेतृत्त्व ‘अलायन्स फॉर सस्टेनेबल अॅण्ड हॉलिस्टिक अॅग्रिकल्चर’ (ASHA) ही संस्था करते.
सातू या धान्याचा आहारातील उपयोग यात सांगितला आहे.
अन्न आणि औषधे यांचे प्रमाणीकरण करून, त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवणारी शासकीय यंत्रणा. १९३५ नंतर अन्नाची गरज खूप वाढली होती, परंतु उत्पादन मात्र कमी होत होते. अशा परिस्थितीत अन्नामध्ये इतर पदार्थांची भेसळ करण्याचे प्रमाण वाढले.
+91-7382053730
vikaspedia[at]cdac[dot]in