कीटकनाशके, अन्न आणि आरोग्य
सुरक्षित अन्न मिळणे हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे, याची जाणीव भारतातील प्रत्येक शेतकर्याला, ग्राहकाला आणि सरकारला करून देण्यासाठी ‘इंडिया फॉर सेफ फूड’ ही चळवळ सुरू झाली. या चळवळीचे नेतृत्त्व ‘अलायन्स फॉर सस्टेनेबल अॅण्ड हॉलिस्टिक अॅग्रिकल्चर’ (ASHA) ही संस्था करते.