णुऊर्जेची संहारक्षमता प्रचंड असली तरी मानवी सुखसमृद्धीसाठीही तिचा पुष्कळ उपयोग करता येण्यासारखा आहे
अणुऊर्जेचा शांततामय कार्यासाठी मुख्यत्वे तीन प्रकारांनी उपयोग होतो. मोठ्या प्रमाणावर व माफक दरात वीज निर्माण करणे आणि ती नानाविध कार्यांसाठी वापरणे
अणुकेंद्रीय स्फोटामध्ये मुख्यत: अणुकेंद्र भंजन किंवा संघटन या अणुकेंद्रीय विक्रियांच्या द्वारे किंवा या दोन्ही विक्रियांच्या साहाय्याने स्फोटक शक्ती निर्माण होते
हा रासायनिक मूलद्रव्यांच्या अणूंचा प्रत्यक्ष भार नसून एकक म्हणून घेतलेल्या एखाद्या मूलद्रव्याच्या अणूंचा तुलनात्मक भार म्हणजे गुणोत्तर असतो.
अण्वस्त्रांचा वापर करून लढला जाणारा एक अत्याधुनिक युद्धप्रकार. अण्वस्त्रांच्या साहाय्याने लढले जाणारे युद्ध,
पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, लघुजल विद्युत सहवीज निर्मिती अशा अपारंपरीक पध्दतीने वीज निर्मिती करणारे महाराष्ट्र हे देशातील आघाडीवर असलेले राज्य आहे.
या विभागात ग्रामीण उर्जेसंबधीच्या विविध नोडल संस्था आणि विभागाविषयीची माहिती दिली आहे.
माणूस हा निसर्गाचा वैरी नसून त्याच्याच मदतीने निसर्गाचे जतन व संवर्धन होऊ शकते. जंगलांतून मिळणाऱ्या संसाधनांचा मानवाच्या उपजीविकेशी थेट संबंध आहे.
उकडलेल्या बटाट्याचं तुम्ही काय काय करू शकता? वडा, कटलेट, शेव.. अर्थात, हे सर्व झाले खाण्याचे पदार्थ आणि बटाटयाचा खाण्याव्यतिरिक्त काय उपयोग असू शकतो, असा विचार साहजिकच मनात येतो.
भाभा अणुसंशोधन केंद्र : भारतातील अणुऊर्जा संशोधनाचे आद्य प्रणेते ⇨ होमी जहांगीर भाभा यांच्या नावाने ओळखण्यात येणारे व आंतरराष्ट्रीय मान्यता पावलेले भारतातील अग्रेसर अणुसंशोधन केंद्र. भारतातील दीर्घ मुदतीच्या विद्युत् ऊर्जेची गरज भागविण्याकरिता १९४८ मध्ये भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. देशातील अणुऊर्जेबद्दलच्या सर्व कार्याची जबाबदारी या आयोगावर टाकण्यात आली.
संचालनालयाचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा खनिकर्म अधिकारी म्हणून कार्य करतात हे अधिकारी संबंधित जिल्हाधिकारी यांना खनिज प्रशासनाचे कामात मदत करतात.
भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाची खालीलप्रमाणे दोन प्रमुख कार्ये आहेत.
खाजगी वीज निर्मिती होऊन ऊर्जा क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली तसेच एनर्जी एक्सचेंजच्या माध्यमातून विद्युत खरेदी व विक्री सुरू झाली.
दि. ६ जून २००५ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण), महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) या तीन कंपन्या अस्तित्वात आल्या.
महाराष्ट्र राज्याने सुमारे ३० लाखकृषीपंपांचे ऊर्जीकरण करून एक उच्चांक प्रस्थापित केला असून या कामात महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे.
महावितरणने विजेच्या अडचणींवर मात करून ग्राहकांच्या सेवेत सुधारणा करण्यासाठी वीज वितरण यंत्रणेचा उपविभागनिहाय अभ्यास करून महात्वाकांक्षी प्रकल्पांचे नियोजन केले आहे
इरादा’ चित्रपट पर्यावरण आणि उर्जा या विषयक माहिती.
भूपृष्ठाच्या संदर्भात सरकणाऱ्या हवेस वारा किंवा हवेचा प्रवाह असे संबोधिले जाते. साधारणपणे वातावरणात ऊर्ध्व (उभ्या) दिशेतील प्रवाह अतिमंद असतात. त्यामुळे वातावरणातील क्षैतिज किंवा आडव्या दिशेतील प्रवाहास वारा असे समजले जाते.
आधुनिक उपकरणाचा प्राण बनलेला ऊर्जास्रोत म्हणजे बॅटरी किंवा सेल.
विजेबद्दल बोलताना पुढील तीन शब्द वारंवार वापरले जातात- विभवांतर (Voltage), विद्युतधारा (Current) आणि रोध (Resistance)
घरगुती वापराचे एक सर्वसामन्य विजेचे साधन. या साधनाने विजेच्या साहाय्याने ऐकू येणारा आवाज निर्माण करून त्याद्वारे इशारा देण्याचे काम केले जाते.
घरगुती उपकरणांमागचे तंत्रज्ञान समजून घेताना आपण ती उपकरणे चालण्याचे शास्त्रीय तत्त्व कोणते, हे पाहात आहोत.
वातानुकुलकची गाळण आणि त्याच्या भोवताली सर्व परिसर स्वच्छ ठेवावा. जर त्यात कचरा साचला असेल तर तो स्वच्छ करणे गरजेचे आहे.
वीज यंत्रणेवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे, अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्कीटमुळे तसेच पाणी हे विजेचे चांगले वाहक असल्याने विविध दुर्घटना घडतात.
आय.एस.आय. गुणवत्ता मिळवलेली सौर औष्णिक व सौर विद्युत उपकरणे बनवणाऱ्या उद्योजकांची यादी, सौर ऊर्जाक्षेत्रातील शासकीय व इतर संस्था