क्षेत्र
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
लाभार्थी
दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते59वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते.
फायदे
एक रकमी रु.20,000/- चे अर्थसहाय्य देण्यात येते.
अर्ज कसा करावा
अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो. संपर्क कार्यालयाचे नाव- जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय किंवा भेट द्या https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/special-assistance
स्रोत:- महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 6/5/2020