आपले राज्यातील शेतकरी सतत उद्भभवना-या नैसर्गिक आपत्तीने फार खचुन गेला आहे. त्यातुनच एकुन राज्यातील शेतक-यांचे आत्महत्या प्रमाण वाढत आहे. हे सर्व थांबावे त्यासाठी शेतक-यांना धीर देऊन त्यांच्या मनामध्ये जगण्याची प्रेरणा निर्माण करून त्यांना आत्महत्तेपासून परावृत्त करण्यासाठी शासनाने ' बळीराजा चेतना अभियान ' सुरू केले आहे.
बळीराजा चेतना अभियानाची उद्दिष्टे , बळीराजा चेतना अभियान समाविष्ट्ट व्यक्ती व संस्था, ई साठी शासन निर्णय - शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविनेबाबत येथे पहा.
स्त्रोत : महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 6/16/2020
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत यांत्रिकीकरणावर ...
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगातर्फे जागरुकता अभियान...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
जर पुढीलप्रमाणे कोणताही अनुसूचित जातीचा कोणत्याही ...