ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
शेतकऱ्यांच्या जीवनात जलसमृद्धी
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शाश्वत उपजीविका उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय कृषी नवोन्मेषी प्रकल्प राबवण्यात आला.
एकीतून निर्माण केली जलसमृद्धी
पाण्यासाठी भ्रमंती करणारे गाव, सिंचनाचा भरवसा नसणारे मौजे शिरूर अनंतपाळ हे तालुक्याचे गाव (जि. लातूर) पाण्याबाबत आज स्वयंपूर्ण झाले आहे.
कातपूरने अनुभवली जलसमृद्धी
दोन सिमेंट नाला बांध व एका कोल्हापुरी बंधाऱ्यादरम्यान सुमारे नऊशे मीटर लांबीच्या नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण केल्यामुळे मौजे कातपूर (ता. जि. लातूर) येथे जलसुरक्षा निर्माण झाली आहे.
गोंदुणेतील जलसमृद्धी
सुरगाणा तालुक्यातील गोंदुणे या साडेसातशे लोकवस्तीच्या छोटेशा गावात जलसमृद्धी.
नदीखोऱ्यांतील जलस्थानांतरातून शाश्वत जलसमृद्धी शक्य
दुष्काळी भागातील शेती शाश्वत व किफायतशीर करावयाची असेल, तर जलस्थलांतर करण्याशिवाय पर्याय नाही. अत्याधुनिक किफायतशीर शेतीसाठी पाणी हा एकच परवलीचा शब्द झाला आहे.
जलसमृध्दीसाठी शेततळे
दिवसेंदिवस कमी होत जाणारा पाऊस आणि त्यामुळे उद्भवणारी पाणी टंचाई या नेहमीच्या गोष्टी झालेल्या दिसून येतात.
सामूहिक प्रयत्नातून जलसमृद्धी
इच्छा असेल तर मार्ग दिसतोच... अशीच काहीशी गोष्ट आंध्र प्रदेशातील फसलवाडी, व्यंकटाकिश्तीपूर, शिवमपेठ आणि छाखरियाल या गावांबाबत घडली.
English to Hindi Transliterate