संसर्गजन्य रोग आणि आयुर्वेद
आयुर्वेदामध्ये संसर्गजन्य रोग हे ‘जनपदोध्वंस’ या नावाने चरकसंहितेत सांगितले आहेत. भूमी, काल, वायू आणि पाणी हे दुषीत झाल्यामुळे, हे रोग होतात. याची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेक गावांमध्ये एकाचवेळी हा आजार पसरतो.