कविश्वर जयरामांचे गाव : मार्कंड पिंप्री
सह्याद्रीच्या तीन मुख्य रांगा, तर ११ उपरांगांमध्ये दडलेले किल्ले नाशिक जिल्ह्यात एखाद्या वृक्षाच्या फांद्यांप्रमाणे पसरलेले आहेत. या प्रत्येक किल्ल्याला अन् या रांगांना एक इतिहास आहे. यांच्यात ऐश्वर्य, बुद्धिमत्ता अन् जगण्याचा प्राणवायू दडला आहे.