অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

यवतमाळ जिल्ह्याच्या तूरडाळीने गाठली मुंबई

यवतमाळ जिल्ह्याच्या तूरडाळीने गाठली मुंबई

आदिवासी, अत्यंत मागासलेला व दुर्गम जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याकडे पाहले जाते. जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा कृषि प्रक्रिया उद्योग नसल्याब्जे शेतक-यांच्या मालाला रास्त भाव मिळत नव्हता. शेतक-यांची ही प्रमुख समस्या ओळखून व भविष्यातील संधी जाणून मारेगांव येथील चिंचाळा व जेर येथील चिकणी डोमगा येथे तुरीवर प्रक्रिया करणारा दालमिल उद्योग सुरु केला आहे. या सर्व महिला शेतमजूर असून त्यांना हे आव्हान न पेलणारे होते. अनेक अडचणीवर मात करुन त्यांनी दालमिल सुरु करण्याचे धाडस केले. अशा या कर्तृत्ववान महिलांची ही यशोगाथा. अधिक माहीती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

स्त्रोत - माविम मॅगझीन यवतमाळ

अंतिम सुधारित : 3/6/2024



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate