वाटरशेड या संस्था मार्फत जालना जिल्हात भोकरदन , जाफराबाद ,अंबड येथे चालू असल्या वाटरशेडच्या या कार्यक्रमातून तीन तालुखातल्या १२ गावात नवीन हवामान दर्शक यंत्र बसवण्यात येत आहेत ,
यंत्र बसवलेल्या गावासासून जवळचा ५ किलो मीटर पर्यंतचा गावांना त्याचा फायदा होणार आहे . या यंत्रा द्वारे त्यांना आपल्या परिसरात होणारा पाऊस ,तापमान , आद्रता ,हवेचा दाब, वा वेग वा दिशा या सारखी माहिती त्या गावातील लोकांना ताबडतोब उपल्ब्ध हॊउ शकते . तशेच या माहितीच्या आधारावर त्या पिक व्यवस्थापन व नियोजन करण्यास मदत होईल .
माहिती दाता: गणेश काकडे,
वॉटर संगमनेर
अंतिम सुधारित : 7/29/2020
हवामानामध्ये आपल्याला आवश्यक तसे बदल घडविणे शक्य ...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
आफ्रिकेच्या पश्चिमभागी ९० ३०' ते १५० उ. अक्षांश व ...
पूर्वहंगामी ऊस लागवडीत पिकाची वाढ होत असताना थंडीच...