ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
ग्रामीण नवसंशोधन
ग्रामीण नवसंशोधन या विभागात ग्रामीण भागात ऊर्जेच्या संदर्भात लावलेल्या नवनवीन शोधांची माहिती यात दिली आहे.
ग्रामीण भागातील उद्योजकांसाठी स्रोत
This section gives the details about CSCs , various useful link and related services.
ग्रामीण गोदाम योजना
शास्त्रोक्त पध्दतीने गोदामामध्ये अन्नधान्य साठविले जात नसल्याने अन्नधान्याची नासधुस मोठा प्रमाणावर होत आहे.
ग्रामीण आरोग्य
दिंडोरी तालुक्यातल्या एका थोडया दुर्गम गावातून रात्री एक बैलगाडी निघाली, त्यात एक बाळंतीण, सोबत चिंताग्रस्त माणसं आहेत.
ग्रामीण रुग्णालय
ग्रामीण रुग्णालयाला सामुदायिक आरोग्य केंद्र असेही म्हणतात.
कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम
महाराष्ट्राच्या कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम विषयक माहिती.
दारिद्र्य निर्मूलनासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान
राज्यातील सर्व गरीब कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांना कायमस्वरुपी उपजिविकेच्या संधी उपलब्ध करणे व गरिबी रेषेच्या वर येईपर्यंत त्यांना मदतीचा हात देऊन त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
भारतातील पर्यावरणस्नेही ग्रामीण प्रकाशीकरण - स्त्रियांचा सूक्ष्म-उद्योग उपक्रम
गावांमध्ये सुयोग्य तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी कॅटालिसने ३एम चा मार्ग स्वीकारला म्हणजेच: बनवा (मेक), विपणन (विक्री) करा (मार्केट), आणि सांभाळा (देखभाल) (मेंटेन).
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र
राजीव गांधी ग्रामीण एलपीजी वितरक
राजीव गांधी ग्रामीण एलपीजी वितरक (आर.जी.जी.एल.व्ही ) १६ ऑक्टोबर, २००९ रोजी सुरू करण्यात आली.
खेड्यांच्या विद्युतीकरणाचा कार्यक्रम
दुर्गम भागातील खेड्यांच्या विद्युतीकरणाच्या कार्यक्रमाचा (RVE) मुख्य उद्देश आहे
शेतकरी क्रेडीट कार्ड
शेतकरी क्रेडीट कार्ड (किसान क्रेडीट कार्ड) काय आहे. त्याचे फायदे काय, कोणाला ते घेता येईल, कार्ड देणाऱ्या अग्रणी बँका तसेच कार्डाची ठळक वैशिष्ट्ये यामध्ये दिली आहेत.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान
भारताने मृत्यू दर कमी करण्यात महत्वपुर्ण प्रगती केली आहे. मागील काही दशकामध्ये मलेरिया या रोगामुळे होणाऱया मृत्यूचे प्रमाण त्याच बरोबर माता व अर्भक मृत्युदरात घट झाली आहे.
विद्युतिकरण पूर्ण कधी होते
एखाद्या खेड्याच्या राजस्व सीमेमध्ये, कोणत्याही कारणास्तव, विजेचा वापर होत असल्यास त्या खेड्याचे विद्युतिकरण पूर्ण झाले असे मानले जाई
दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना
ग्रामीण भागातील विजेच्या वाढत्या वापरामुळे या भागातील वीज वितरण प्रणालीचे विस्तारीकरण आणि बळकटीकरणासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक भासू लागल्याने केंद्र शासनाने सर्व राज्यांसाठी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना सुरू केली आहे.
बचत दिवा योजना
देशभरात निर्माण होणा-या वीजेच्या उत्पादनापैकी २०% वीज ही प्रकाश मिळविण्यासाठी वापरली जाते.
पर्यटन धोरण : शैक्षणिक सहलींचे आयोजन
राज्याचे पर्यटन धोरण निश्चित करण्यात आले असून राज्यातील पर्यटन धोरणाला चालना मिळण्यासाठी शालेय शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक सहलींचे आयोजन करावे अशी पर्यटन विभागातर्फे विंनती करण्यात आली आहे.
कृषी - मोबाइल अॅप
ग्रामीण भागात वाढती मोबाईल सेवा तसेच स्मार्ट फोनचा वाढता वापर व मोबाईल कंपन्याद्वारे उपलब्ध इंटरनेट सुविधा यामुळे मोबाईल अॅपच्या माध्यमातून माहिती मिळविण्यासाठी शेतक-यांद्वारे प्रयत्न होत आहे.
गोठा व जनावरे
ग्रामीण भागात विशेषतः डोंगराळ भागात घरामध्येच गुरे बांधण्याची पध्दत सर्रास दिसून येते.
जन्म-मृत्युची माहिती कोठे दयावी?
ग्रामीण/शहरी भागातील नागरिकांनी जन्म-मृत्युची घटना घडल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, कॅन्टोमेंट बोर्ड/महानगरपालिका इ. ठिकाणी जन्म-मृत्युची माहिती घटना घडल्यापासून २१ दिवसांच्या आत दिली पाहिजे.
English to Hindi Transliterate