जलयुक्तमुळे वाडी गावचे शिवार बहरले
कृषि विभागासह विविध विभागांनी जलयुक्त शिवार योजनेत केलेली कामे आणि त्याला ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त लोकसहभागाची मिळालेली साथ यामुळे कळवण तालुक्यातील वाडी गाव टँकरमुक्त झाले असून 212 हेक्टर क्षेत्रात रब्बीची लागवड देखील झाली आहे.