विश्वराज्य आंदोलन
जगातील सर्व देशांतील राष्ट्रांच्या कृत्रिम सीमा नष्ट व्हाव्यात,जागतिक शांतता नांदावी, शोषण व शासन यांच्या व्यवस्था नष्ट होऊन सर्वांना नागरिकत्व देणारे विश्वराज्य स्थापन करण्यात यावे, असा विचार फार प्राचीन काळापासून मांडण्यात आला आहे.