ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
ग्रामविकास व पंचायत राज विभाग
बळकट पंचायतराज व्यवस्थेमार्फत पुर्णत्ववादी, सर्व समावेशक आणि चिरस्थायी ग्रामविकास साधणे.
ग्रामविकासाला चालना, कुपोषणमुक्तीचे ध्येय
''ग्रामीण विकास विभागामार्फत घरकुलांची निर्मिती, स्वच्छता अभियान, रस्ते विकास, जलसंधारण, कौशल्यविकास, महिलांचे सक्षमीकरण अशा योजनांना गती देण्यात आली.
चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियान ग्रामविकासाचे शाश्वत मॉडेल
ग्रामविकासाचे शाश्वत मॉडेल.
रस्तेबांधणीतून ग्रामविकास…मुख्यमंत्री ग्रामसडक योजना
ग्रामीण रस्त्यांच्या विकासाला अधिक गती देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजना’ सुरु केली आहे. केंद्र शासनाच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर या योजनेची आखणी करण्यात आली आहे.
मांजरसुंब्याने ग्रामविकास साधला
मांजरसुंबा (ता. जि. नगर) हे छोटेसे गाव. परंतु गावचे नेतृत्व तरुण कार्यकर्त्यांच्या हाती गेल्यानंतर गावचे रूप कसे बदलता येऊ शकते, याचे उत्तम उदाहरण येथे पाहायला मिळते.
शिर्डीजवळच्या डाऊच गावाची ग्रामविकासाकडे वाटचाल
शासनाच्या योजनांचा एकत्रित लाभ, ग्रामसेवकाचा पुढाकार ठरला महत्वाचा.
सौर पथदिवे उभारणे
मागास क्षेत्र अनुदान निधी योजना (Backward Region Grant Fund) (BRGF) ही 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे.
‘आमचा गाव-आमचा विकास’ गावांच्या विकासासाठी लोकसहभागीय उपक्रम
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीचा लोकसहभाग ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याच्यादृष्टीने ‘आमचा गाव-आमचा विकास’ हा महत्वाकांक्षी उपक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे
ग्राम विकास भवन प्रकल्प
राज्यातील पंचायतीराज संस्थतील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय बैठका, प्राशिक्षण कालावधीत निवासी सोय व्हावी, राज्यातील स्वंयसहायता बचतगटाच्या वस्तुसांठी विक्रीची सोय व्हावी, या करीता नवी मुंबई येथे ग्रामविकास भवन प्रकल्प राबविण्यात येत आहे.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी उन्नत महाराष्ट्र अभियान योजना
ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने पुढचे पाऊल उचलत ‘उन्नत महाराष्ट्र अभियान’ ही योजना आणली आहे.
दुग्धोत्पादने उंचावले जीवनमान
अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी दुग्धोत्पादन हा महत्त्वाचा पूरक व्यवसाय ठरू शकतो.
राष्ट्रीय रुरबन अभियान
ग्रामीण भागातील गावसमुहांचा आर्थिक, सामाजिक आणि भौतिक विकास करण्यासह त्यांना शहरांप्रमाणे पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना
स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना (स्वग्रास्वयो) ही दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना (स्वरोजगारी कुटुंबांना) सहाय्य करण्यासाठी राबविण्यात येणारी प्रमुख स्वंयरोजगार योजना आहे.
'शीर'धारेने शेत फुलले
ग्रामविकासासंबंधी विविध पुरस्कार प्राप्त झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यातील या गावाने शासकीय योजना + लोकसहभाग = विकास हे सूत्र यशस्वीपणे अंमलात आणले आहे.
English to Hindi Transliterate