ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
वर्धा जिल्हा
वर्धा जिल्ह्याच्या इतिहासाबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे. पण वर्धा नदीचा उल्लेख ई.पु. २ शताब्दी मध्ये आढळतो.
वर्धा जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळ
विदर्भातील अष्टाविनायकांपैकी एक असलेले वरद विनायकाचे मंदिर येथे आपणाला पाहावयास मिळते. या मंदिरात आर्य कालीन गणरायाची मूर्ती आहे.
वर्धा नदी
वर्धा नदी : महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ प्रदेशातून वाहणारी एक मुख्य नदी. लांबी ४६४ किमी. मध्य प्रदेश राज्याच्या बेतूल जिल्ह्यात सातपुडा पर्वतातील मुलताई पठारावर ही नदी उगम पावते. मध्यप्रदेश राज्यातून वाहत येऊन महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर ती नागपूर-अमरावती, अमरावती-वर्धा, यवतमाळ-वर्धा, चंद्रपूर-यवतमाळ या जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून साधारणपणे दक्षिणेस, पश्चिमेस नंतर पुन्हा दक्षिणेस व आग्नेयीस वाहत जाते.
गांधीजींचा वर्धा जिल्हा
सेवाग्रामची प्रार्थना ,पौणारची यात्रा, आष्टीची स्वातंत्र्याची चळवळ ,हा देखावा नसून वर्धा जिल्हाच्या आत मध्यें वसणारा आत्मा आहे.
सेंद्रिय शेतीची गाथा वर्धा
लोणी, पो. आगरगांव, ता. देवळी , जिल्हा, वर्धा. या गावातील प्रयोगशील शेतकरी श्री. अरूणराव बाळकृष्ण पेटकर यांच्या सेंद्रिय शेतीची यशस्वी वाटचालीविषयी यामध्ये माहिती दिली आहे.
राजगुरेंच्या उद्योगाची खासियत
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. त्याची फुले, पाने, बिया यांपासून लोणचे, जॅम, जेली, सरबत आदी नावीन्यपूर्ण प्रक्रिया पदार्थ त्यांनी तयार केले आहेत.
पैनगंगा
पैनगंगा : महाराष्ट्रातील वर्धा नदीची उपनदी. लांबी ६७६ किमी. सर्व उपनद्यांसह एकूण जलवाहनक्षेत्र २३,८९८ चौ. किमी. ही बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात, पश्चिम सरहद्दीलगत अजिंठा डोंगररांगेत उगम पावते.
सेंद्रिय शेती 'वर्धा पॅटर्न'
वर्धा जिल्ह्यात नैसर्गिक व सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करणारा शेतकरी शाश्वत शेतीचे आश्वासक चित्र तयार करताना दिसत आहे.
कुक्कुट पालन व्यवसाय
या विभागात शिवाजी सुखदेव शिंदे, रा. एकांबा, जिल्हा वर्धा यांच्या कुक्कुट पालन या व्यवसायाची यशोगाथा दिली आहे.
जलसंधारणातून गावे समृद्धीकडे
वर्धा जिल्ह्यात सुमारे 20 गावांमध्ये जलसंधारणाची, तर दहा गावांमध्ये एकात्मिक ग्राम संकल्पनेला पूरक विकासकामे लोकसहभागातून करण्यात आली
आत्मा च्या सहकार्यांने टोमॅटो शेती
वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात खरिपात प्रामुख्याने कापूस, तूर व सोयाबीन तर रब्बीत गहू, हरभरा ही पिके घेतली जातात.
English to Hindi Transliterate