तीन मारूतींचा बेलगाव ढगा!
जगण्यासाठी माणूस जसा प्रदेश बदलतो, तसेच एखादे गावदेखील काळाची गरज म्हणून आपली जागा बदलते, स्थिरावण्याचा प्रयत्न करते अन् आपल्यासोबत घेऊन आलेल्या माणसांना उभे रहायला शिकविते. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेलगाव ढगा हे असेच गाव आहे.