शेतकर्याने सांभाळलं मजुरांना, मजुरांनी सांभाळलं शेतीला
मिलिंद वैद्य, गाव: रीळ, तालुका, जिल्हा रत्नागिरी. या उच्च शिक्षित तरूण प्रयोगशील शेतकऱ्याने मजुरांची काळजी घेत, निसर्गाच्या लहरीपणावर मात करत, योग्य नियोजनाद्वारे सगुणा पद्धतीने भाताचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.