शाश्वत शेतीतून गरीबीचे निर्मुलन
तामिळनाडूमध्ये त्रिस्तरीय संस्थात्मक यंत्रणेद्वारे अल्पभुधारक शेतकरयांना चांगल्या सेवा पुरविल्या गेल्या प्रत्येक स्तरातील संस्थेच्या कार्य स्पष्ट्तेमुळे आणि त्यांच्या मधील सहजसंबंधामुळे शेती संबंधी असणारया सामाजिक व आर्थिक मुद्दयांची उकल करण्यात मदत झाली.