महात्मा गांधींनी सोयाबिनला 'Golden Bean' म्हटले आहे. हल्ली देशात विशेषतः महाराष्ट्रात लाखो शेतकरी सोयाबिनची शेती करतात.
शेतीतून लाखो टन सोयाबिन उत्पादित होते; मात्र शेतकर्यांनाच नव्हे तर शहरातील ग्राहकांनादेखील आपल्या आहारात सोयाबिनचा अधिकाधिक समावेश करता येत नाही. कारण त्यावर प्रक्रिया करणे गरजेचे असते.
सोयातेल आणि सोयावडी ही सोयाबिनची लोकप्रिय उत्पादने आहेत.
सोयातेल प्रचंड गुंतवणुकीच्या महाकाय कंपन्यांमध्ये तयार होते, तर सोयावडीचे उत्पादन तिथल्याच पेंडीपासून केले जाते.
आता आधुनिक यंत्ररचनांमुळे दर तासाला 1 टन सोयाबिनवर प्रक्रिया करून सोयातेल व सोयावडी बनवणे शक्य होत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क - पद्माकर देशपांडे, सोयासंघ (भ्र. 9325006291)
स्त्रोत: वनराई
अंतिम सुधारित : 7/24/2020
ऊस पिकामध्ये शेतकरी अधिक उत्पादन मिळवण्यासाठी नत्र...
ग्रामीण भागात व्यावसायिकतेला चालना मिळावी त्यासोबत...
सोयाबीनच्या ताण सहनशीलतेसाठी कारणीभूत दोन विकरांची...
खाद्य तेल पिके-भुईमूग, तीळ, कारळा, मोहरी, जंबो, कर...