हा उपक्रम नेटवर्कचे सर्वव्यापी जाळे पसरवण्यावर व देशात मोबाईल कनेक्टिव्हिटीतील अडथळे दूर करण्यावर लक्ष केंद्रित करतो
देशात जवळपास ५५,६१९ गावे आहे जिथे मोबाईल सेवा उपलब्ध नाही. ईशान्येकडील राज्यांसाठी सर्वसमावेशक विकास योजनेचा एक भाग म्हणून, मोबाईल सेवेंतर्गत मोबाईल सेवा नसणाऱ्या गावांना ही सेवा देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. मोबाईल सेवा उपलब्ध नसलेल्या उरलेल्या गावांना ही सेवा टप्प्या टप्प्याने दिली जाईल.
दूरसंचार विभाग हा प्रमुख विभाग असेल व २०१४-१८ च्या दरम्यानच्या ह्या प्रकल्पाचा अंदाजे खर्च १६,००० करोड रुपये इतका असेल.
स्त्रोत : डिजिटल इंडिया - युनिव्हर्सल अँक्सेस टू कनेक्टिव्हिटी
अंतिम सुधारित : 10/7/2020
विविध देशांचा अभ्यास करण्यासठी फिरते विद्यापीठ.