पडिक माळरानावर फळझाडे डोलू लागतात तेव्हा…
रत्नागिरी म्हटले की हापूस आंबा, काजू, फणस, सुपारी अशा फळपिकांची रेलचेल असणारी भूमी. आपल्या अद्वितीय चवीने जिल्ह्याला ओळख प्राप्त करुन देणारा हापूस आंबा, काजू, सुपारी ही फळपिके जिल्ह्याच्या अर्थकारणाचा महत्वाचा घटक ठरली आहेत