काही दिवसांपूर्वीच आपल्या देशात पेट्रोल दरवाढीच्या उच्चांकाने जनतेच्या भावनांचा उद्रेक होऊन विरोधी पक्षाने एक दिवसाचा लाक्षणिक भारत बंद पुकारला होता आणि त्याला जनतेकडून उत्सपुर्त प्रतिसादही मिळाला होता.
इथेनॉलसारख्या जैवइंधनाचा वापर परदेशात मोठ्या प्रमाणात होतो आहे. त्या तुलनेत भारतात क्षमता असूनही इथेनॉलचा प्रभावी वापर होत नाही.
पुन्हा-पुन्हा वापरता येण्याजोग्या (नवीनीकरणीय) उर्जास्रोतांपैकी एक म्हणजे बायोगॅस. ह्या जैविक वायूचा उपयोग घरगुती कामांसाठी होतो.
स्वयंपाकघरातील कचरा म्हणजे भाज्यांचे निरूपयोगी भाग, शिळे (शिजवलेले) अन्नपदार्थ व इतर (न शिजवलेले) पदार्थ, वापरलेली चहापत्ती, नासलेले दूध वा दुधाचे पदार्थ इ. ह्या कचर्यावर ह्या बायोगॅस संयंत्राद्वारे प्रक्रिया केली जाते.