जलयुक्त शिवार अभियानाचा परिणाम ; भूजल पातळीत वाढ
राज्यशासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा चांगला परिणाम दिसून येत आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या जलसंधारण उपचारांच्या कामांमुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.