ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मत्स्यशेती - पुस्तक
अन्नसुरक्षेच्यादृष्टीने मत्स्य उत्पादन हा महत्त्वाचा घटक आहे. मत्स्य उद्योगामध्ये हजारो लोकांना रोजगार मिळालेला आहे.
मत्स्यशेती
मत्स्यशेती ही शेतीच्या इतर पद्धतींशी खूपच सुसंगत आहे आणि त्यामध्ये जैविक कचर्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्चक्रन करण्याचीही प्रचंड क्षमता आहे.
मत्स्यशेती करताना...
पाणथळ, तसेच पडीक जमिनीतदेखील मत्स्यशेतीस खूप वाव आहे. मत्स्य व कोळंबीसंवर्धनाचे योग्य नियोजन केल्यास चांगला नफा मिळू शकतो.
मत्स्यशेतीच्या पद्धती
मत्स्यशेतीच्या पद्धती विषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
मत्स्यशेतीसाठी - उपकरणे
मत्स्यसंवर्धन करताना त्यासाठी लागणाऱ्या उपकरना विषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
गोड्या पाण्यातील मत्स्यशेती
मासा हा एक आहारातील प्रमुख घटक आहे. माशांच्या प्रक्रियायुक्त पदार्थांना खूप मागणी आहे.
शेततळ्यातील मत्स्यशेतीतून वाढवा आर्थिक नफा
शेततळ्यामध्ये रोहू, कटला, मृगळ या भारतीय प्रमुख कार्प बरोबरच चिनी कार्प (गवत्या व चंदेरा) आणि कॉमन कार्प (सायप्रिनस फिश) इ. माशांचे संवर्धन करता येते.
शेततळ्यातील मत्स्यशेती
शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याबरोबर खेकडे, वाम, बेडूक यांसारखे भक्षक प्राणी प्रवेश करणार नाहीत याची व्यवस्था करावी.
शेततळ्यातील मत्स्यशेतीसाठी विद्राव्य प्राणवायू व खाद्य
शेततळ्यातील मत्स्यशेतीसाठी विद्राव्य प्राणवायू व खाद्य
अंडी उबवणी - माशांची मरतुक
माशांच्या अंडी उबवणीनंतर पहिल्या काही अवस्थेतील माशांपैकी ९० टक्के मृत होतात.त्यातच अंड्यातून बाहेर आल्यानंतरच्या पहिल्या अवस्थेमध्ये ९० टक्के माशांची नैसर्गिकरीत्या मरतुक होते.
अवरुद्ध पाण्यात मत्स्य संवर्धन करणे
उद्देश व स्वरुप : आदिवासी क्षेत्रात मोठे व मध्यम पाटबंधारे प्रकल्प घेण्यात आल्यामुळे मोठया संख्येने जलाशये निर्माण झालेली आहेत. त्यामुळे आदिवासी क्षेत्रामध्ये मुख्यत: किनारा नसलेल्या जिल्हयामध्ये आदिवासी लोकांचा मच्छिमारी व्यवसाय हा अर्धवेळ आहे व त्यावर काही प्रमाणात त्यांचा उदरनिर्वाह चालत आलेला आहे.
करा मरळ माशाचे संवर्धन
योग्य सुव्यवस्थापन केल्यास ८ महिन्यांचा मरळ संवर्धन काळ पूर्ण झाल्यानंतर मरळ मासे ८००-९०० ग्रॅम वजनाचे होतात व त्यांच्या जीविताचे प्रमाण देखील ९० ते ९५ टक्के एवढे मिळू शकते.
मत्स्य संशोधन संस्था
मासेमारी हा भारतातील पारंपरिक व्यवसाय. या व्यवसायाचेदेखील आता आधुनिकीकरण होत आहे.
कोळंबीच्या बीजांचे दान
ज्या समुद्राकडून सतत काहीतरी घेतले जाते, त्या समुद्राला कोळंबीच्या बीजांचे "दान' करण्याचा आगळावेगळा कार्यक्रम काल (गुरुवारी) रत्नागिरी तालुक्यात जयगड खाडीवर पार पडला.
मत्स्यपालनाच्या पद्धती
मत्स्यपालन हे गोड्या पाण्याच्या बरोबरीने खाजण जमिनीतील निमखाऱ्या पाण्यातही करता येते.
मस्त्यशेती - सांडपाणी शुद्धीकरण
देशातील वाढत्या लोकसंख्येमुळे गेल्या काही वर्षांत कारखान्यात तयार होणार्या प्रदूषके आणि घनकचर्या बरोबर तयार होणार्या सांडपाण्याचे प्रमाण शुद्धीकरणाच्या क्षमतेबाहेर वाढलेले आहे.
भारतीय कार्प माशांच्या जाती
भारतीय प्रमुख कार्प माशांच्या जाती विषयी येथे माहिती दिलेली आहे.
English to Hindi Transliterate