मराठवाड्यात वर्षभरात १५ जणांचा गेला आवाज
औरंगाबाद - १९ व्या शतकात संसर्ग, रोगजंतू, टी.बी., एड्स हे माणसाचे शत्रू होते. मात्र, आता या सर्वांना मागे टाकून कर्करोगाने दिवसेंदिवस अधिक बळी घेण्यास सुरवात केली आहे. या रोगाचे गुटखा, तंबाखू आणि सिगारेट हेच मुख्य कारण समोर आले असून, वर्षभरात मराठवाड्यातील जवळपास १५ जणांचे स्वरयंत्र काढून टाकावे लागले आहे.