ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
गाळमुक्त काजळी : जलयुक्त पालखेड-शिरवाडे वणी परिसर
‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ योजनेचा पालखेडसह शिरवाडे गावातील शेतकऱ्यांनाही फायदा झाला आहे.
गाळमुक्त धरणाला लोकसहभागाचे बळ
६ लक्ष २ हजार घनमीटर गाळाचा उपसा.
गाळयुक्त धरण, गाळयुक्त शेत: ऐतिहासिक निर्णय
गाळयुक्त धरण, गाळयुक्त शेत निर्णय या विषयक माहिती.
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत मागेल त्याला गाळ !
नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्या नावावरती खडकाळ शेत जमीन आहे किंवा एखादी पडीक जमीन आहे.त्याचा वापर तुम्हाला करता येत नाही किंवा त्या पडीक जमिनीमधून किंवा जे काही खडकाळ जमीन आहे यामधून पाहिजे तसे उत्पन्न तुम्हाला मिळत नाही. मग याला काय करावे लागेल तर मित्रांनो काळजी करू नका तुमच्याकडे ही जमीन असेल तर आता राज्य शासनाच्या माध्यमातून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना सुरु झाली आहे.
गाळाचे खडक
भूकवचाच्या तीन प्रकारच्या खडकांपैकी गाळाचे खडक हा एक प्रकार असून अग्निज खडक व रूपांतरित खडक हे इतर दोन प्रकार होत.
गाळयुक्त शिवार, शेतीला संजीवनी
महाराष्ट्र राज्य हे देशात सर्वात जास्त धरणे व जलसाठे असलेले राज्य असून या धरणामध्ये दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या व तलावांच्या साठवणूक क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट होत आहे.
जलयुक्त शिवारला मिळाले गाळमुक्त धरणाचे पाठबळ
जलयुक्त शिवारला मिळाले गाळमुक्त धरणाचे पाठबळ - गोंदिया जिल्ह्यातील उपक्रम.
तलावातील गाळ किती प्रमाणात वापरावा
तलावात जमा झालेल्या गाळमातीत पिकांना पोषक अन्नद्रव्ये आणि चिकणमातीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतातील पिकांच्या वाढीसाठी फार उपयोगाची आहे.
ढगाळ वातावरणात आंबा, काजू पिकाची घ्या काळजी
कोकणातील प्रामुख्याने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजूची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे आंबा पिकाला ऑक्टोबर महिन्यात पालवी येऊन नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मोहोर येण्यास सुरवात होते.
तंत्र कूपनलिका पुनर्भरणाचे...
कूपनलिका पुनर्भरण सयंत्र दोन भागात विभागले आहे. प्रथम भाग म्हणजे प्राथमिक गाळण यंत्रणा शेतातील पावसाचे वाहते पाणी चरांद्वारे वळवून एकत्रितरीत्या प्राथमिक गाळण यंत्रणेपर्यंत आणावे.
द्राक्ष बागेत करावयाच्या कामांचे नियोजन
द्राक्ष बागेत सध्याच्या परिस्थितीमध्ये वातावरण चांगले असल्याचे दिसते.
सुधारित गुऱ्हाळाबाबत माहिती
ऊसतोडणीनंतर 6 ते 12 तासांच्या आत उसाचे गाळप करावे; अन्यथा चोथ्याचे प्रमाण वाढते, रसाची प्रत खालावते, रसाचा उताराही कमी मिळतो. गुळाच्या प्रतीवर अनिष्ट परिणाम होतो.
कॉफी गाळापासून बायो-डिझेल !
काही दिवसांपूर्वीच आपल्या देशात पेट्रोल दरवाढीच्या उच्चांकाने जनतेच्या भावनांचा उद्रेक होऊन विरोधी पक्षाने एक दिवसाचा लाक्षणिक भारत बंद पुकारला होता आणि त्याला जनतेकडून उत्सपुर्त प्रतिसादही मिळाला होता.
शेत जमिनीत तलावातील गाळ
गाळमातीचा वापर करताना फक्त हलक्या आणि कमी पाणी साठवणक्षमता असलेल्या जमिनीस प्राधान्य द्यावे.
जलोढ
जलोढ : जलोढ म्हणजे पाण्याने (नद्यांनी) वाहून आणलेला गाळ. यात नद्यांनी वाहून आणलेला बारीक कणांचा गाळ, चिखल, रेती, खडकांचा भुगा आणि पाण्याबरोबर तरंगत आलेले पदार्थ या सर्वांचा समावेश असतो. जलोढ प्रदेश सर्वसाधारणपणे सपाट असतात.
ऊसविकास योजना
गाळपाच्या हंगामादरम्यान पुरेसा ऊस उपलब्ध असण्याची खात्री करुन घेण्याची जबाबदारी साखर कारखान्याची आहे.
English to Hindi Transliterate