प्रधानमंत्री आवास योजनेमुळे चिमाजी लोणकर यांना मिळाले हक्काचं घर
गाव डोंगराळ भागात असल्यामुळं जमिनही खडकाळ ! शिवाय पावसाचं प्रमाणही कमी ! त्यामुळं शेतकऱ्यांचं शेत उत्पादनही मर्यादितच होत असे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या योजना राबवून गावातील गावकरी आपली प्रगती साधत आहेत.