ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पाणलोट विकास आवश्यक
कश्यप ऋषींनी तलावाच्या बांधकामाचे अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने विवेचन केले आहे. तलाव बांधत असताना शिल्पशास्त्रात पारंगत असलेल्या तज्ज्ञ व्यक्तीकडून राजाने आराखडा करावा.
पाणलोट क्षेत्र आधारित मृद व जलसंधारणाचे विविध उपचार
शेती उत्पादनाठी प्रामुख्याने जमीन, पाणी व हवामान या महत्वाच्या नैसर्गेिक साधनसंपत्तीची अत्यंत आवश्यकता आहे
पाणलोट क्षेत्र विकास
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात मातीचे संवर्धन करण्यासाठी वेगवेगळ्या पध्त्तीचा कसा वापर करायचा तसेच समपातळी चर, खंडित चर ,समपातळी बांध, धालीचा बांध ,घळ नियंत्रण , सिमेंट नाला बांध अशा बांधाची माहिती दिली आहे
पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम
पाणलोट कार्यक्रमात वेळोवेळी विविध विभागांचा आणि गरजेनुरुप नवनविन उपचारांचा समावेश करुन या कार्यक्रमाची परिणामकारकता वाढविण्याचे प्रयत्न वेळोवेळी करण्यात आले.
पाणलोट क्षेत्र संकल्पना
ज्या क्षेत्राचे पाणी नैसर्गिकरित्या वाहत येऊन एका नाल्याद्वारे एका ठिकाणाहुन वाहते. त्या संपुर्ण क्षेत्रास पाणलोट क्षेत्र असे म्हणतात.
शेती हेच लघु पाणलोट क्षेत्र
येत्या काळात गाव स्तरावर पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन करायला हवे. शेतकऱ्यांनी स्वतःचे शेत हेच सूक्ष्म पाणलोट समजून शेताच्या चार धुऱ्याच्या आत पाऊस मुरवावा.
राबवू पाणलोट सुख अलोट
सर्व सामान्य खेड्यातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन पाणलोट क्षेत्र विकासाच्या कार्यक्रमाद्वारे पर्यावरणारचे पुनरुज्जीवन करण्याच्या कार्यासंबधीची हि चित्रफीत आहे.
सावनातील मोठ्या पाणलोट क्षेत्रातील विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे सामुदायिक प्रयत्न
उदयपूरपासून ६२ किमी दक्षिणेकडे असलेले सावना हे मोठे पाणलोट क्षेत्र दुष्काळाच्या चक्रात सतत अडकलेले असे.
आतापासूनच करा जल, मृद्संधारणाचे नियोजन
पाणलोट क्षेत्रात माथ्यापासून पायथ्यापर्यंत कामाचे नियोजन करताना अपधाव क्षेत्र, पुनर्भरण क्षेत्र आणि साठवण क्षेत्र, अशी विभागणी करावी.
शेतकऱ्यांच्या जीवनात जलसमृद्धी
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शाश्वत उपजीविका उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय कृषी नवोन्मेषी प्रकल्प राबवण्यात आला.
जल, मृद्संधारणासाठी उपाय
जलसंधारणाच्या दृष्टीने नालाबांध महत्त्वाचा आहे. नाल्यातून वाहून येणारे पाणी पावसाळ्यानंतर येथे साठून राहते.
रब्बी फुलला, शेतकरी आनंदला
दुष्काळाचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यात (जि. सातारा) किरकसाल हे गाव आहे.
स्मार्ट फोन - जलसंधारण तपासणी
जलसंधारणाच्या कामांची माहिती अँड्राईड मोबाईलवर चित्रासह देणारी वि-मॉन- वसुंधरा मॉनिटरिंग विकसित करण्यात आली आहे.
पर्यावरण संवर्धनातून आर्थिक लाभ
पाणी अडवण्यासंबंधीच्या (वॉटरशेड) कार्यक्रमांमुळे पर्यावरणाचे संरक्षण तर साधतेच शिवाय संबंधित समाजाला त्याचा आर्थिक लाभही मिळतो.
अनघड दगडांचे बांध
पाणलोट क्षेत्रात वरच्या भागात ओघळ / घळीच्या पात्राची धुप थांबविण्यासाठी व घळशीर्ष सुरक्षीत करण्यासाठी अनगड दगडांचे बांध जास्त परिणामकारक आहेत.
जल-मृद संधारणाच्या उपाययोजना
पाणलोट क्षेत्र विकास करण्याकरिता पाणलोट क्षेत्रातील जमिनीचे क्षेत्र, जमिनीचा प्रकार, जमिनीचा उतार व उंच-सखलपणा, जमिनीचा भूस्तर लक्षात घ्यावा.
वळण चराऐवजी जैविक पट्टे
पाणलोट क्षेत्रामध्ये वहितीखालील क्षेत्राचे वरचे बाजूस बिगर शेतीचे क्षेत्र असते. बिगर शेतीचे क्षेत्रामधून वहात येणारे पाणी शेतीचे क्षेत्रात येऊ नये म्हणून आतापर्यन्त डायव्हर्शन ड्रेन काढण्याची पध्दती होती.
English to Hindi Transliterate