ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
समृद्धीचा मार्ग जलयुक्त शिवार
पावसाचे जास्तीत जास्त पाणी साठवणे आणि त्याचा वर्षभर पुरेल अशा पद्धतीने वापर करणे महत्वाचे होते. याच हेतून महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार अभियान योजनेचा शुभारंभ केला.
समृद्धीच्या वाटेवर
समृद्धीच्या वाटेवर” या माहितीपटात हिवरे आणि चिमठावळ या दोन गावात वॉटर संस्थेने पाणलोटक्षेत्र विकासाची कामे राबविल्यानंतर गावकर्यांच्या राहणीमानात झालेल्या बदलाची माहिती दिली आहे.
अटल बांबू समृद्धी योजना
अटल बांबू समृद्धी योजनेबद्द्ल माहिती
अटल सौर कृषी पंप योजनेच्या साथीने.. शेती पिकवू समृद्धीने
सौर उर्जेची साथ मिळाल्यामुळे भारनियमन, वीज कपात किंवा नैसर्गिक आपत्तीने होणारे नुकसान यामुळे बाधित होणारे सिंचन अविरत सुरू राहणार आहे.
सौर उर्जेच्या साथीने.. शेती पिकवू समृद्धीने
अमरावती जिल्ह्यात 49 सौर उर्जेवर आधारीत सौर कृषि पंप कार्यान्वित, अपांरपारिक उर्जेचा शेतीमध्ये वाढता वापर
जलयुक्त शिवारमुळे आली समृद्धी
महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी व मुख्यमंत्र्यांच्या अतिमहत्त्वाच्या योजनांपैकी जलयुक्त शिवार अभियान ही एक योजना.
चौफेर समृद्धीची सुवर्णसंधी...
या महामार्गावर दोन्ही बाजूंनी देशविदेशातील कारखाने उभारले जाणार असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन प्रचंड आर्थिक उलाढाल होईल.
शेतकऱ्यांच्या जीवनात जलसमृद्धी
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शाश्वत उपजीविका उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय कृषी नवोन्मेषी प्रकल्प राबवण्यात आला.
एकीतून निर्माण केली जलसमृद्धी
पाण्यासाठी भ्रमंती करणारे गाव, सिंचनाचा भरवसा नसणारे मौजे शिरूर अनंतपाळ हे तालुक्याचे गाव (जि. लातूर) पाण्याबाबत आज स्वयंपूर्ण झाले आहे.
कातपूरने अनुभवली जलसमृद्धी
दोन सिमेंट नाला बांध व एका कोल्हापुरी बंधाऱ्यादरम्यान सुमारे नऊशे मीटर लांबीच्या नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण केल्यामुळे मौजे कातपूर (ता. जि. लातूर) येथे जलसुरक्षा निर्माण झाली आहे.
जलसंधारणातून गावे समृद्धीकडे
वर्धा जिल्ह्यात सुमारे 20 गावांमध्ये जलसंधारणाची, तर दहा गावांमध्ये एकात्मिक ग्राम संकल्पनेला पूरक विकासकामे लोकसहभागातून करण्यात आली
जलसमृध्दीसाठी शेततळे
दिवसेंदिवस कमी होत जाणारा पाऊस आणि त्यामुळे उद्भवणारी पाणी टंचाई या नेहमीच्या गोष्टी झालेल्या दिसून येतात.
सामूहिक प्रयत्नातून जलसमृद्धी
इच्छा असेल तर मार्ग दिसतोच... अशीच काहीशी गोष्ट आंध्र प्रदेशातील फसलवाडी, व्यंकटाकिश्तीपूर, शिवमपेठ आणि छाखरियाल या गावांबाबत घडली.
शेतकरी कुटुंबासाठी शासनाची कन्या वन समृद्धी योजना
कन्या वन समृद्धी योजनेविषयी...
जिद्दीतून आली समृद्धी
अत्यंत हलाखीची परिस्थिती. पतीला काम होत नसल्याने खैरूण यांच्यावर संसाराची जबाबदारी आली. पन्नाशी गाठलेली.
पर्यावरण समृद्धीची नवी पहाट
उपनिषदामध्ये झाडाच्या बी ला मानवी जनुकाची उपमा दिली आहे. झाडाचं बी आणि मानवी जनूकं सारखेच. बी जमिनीत पुरवल्यावर पावसाच्या थेंबामुळं ते अंकुरतं, रोपटं होतं.
English to Hindi Transliterate