ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
आंबा
भारतात आंब्याची लागवड पुरातन काळापासून होत असल्याचा पुरावा संस्कृत वाङ्मयातून मिळतो.
आंबा कलमे
आंब्याच्या अभिवृद्धीसाठी कोय कलम ही साधी व सोपी पद्धत आहे. यापासून मोठ्या प्रमाणावर दर्जेदार कलमे तयार करता येतात.
आंबा पल्प निर्मितीची यशकथा
रत्नागिरी जिल्ह्यात मालगुंड येथील डॉ. विवेक भिडे यांनी आंबा पल्पनिर्मितीत खात्रीशीर ब्रॅंड व त्यासाठी बाजारपेठही तयार केली आहे.
आंबा फळामध्ये साका
आंबा फळामध्ये साका पडतो, काही कलमे वठतात त्यासाठी काय उपाय करावेत याबाबतची माहितीत येथे दिलेली आहे.
आंबा फळे कशी पिकवावीत...
आंबा फळे पिकविण्याचे एक शास्त्र आहे. योग्य पद्धतीने फळे पिकविल्यास रंगाचा आकर्षकपणा मिळवितानाच चांगला स्वादही मिळतो.
हवामानबदलात आंबा मोहोराचे संरक्षण...
आंब्याला मोहोर येण्याच्या कालावधीत थंडीच्या चढ-उतारांमुळे पुनर्मोहोराचे प्रमाण वाढते. पुनर्मोहोरामुळे आंबा काढणीचा हंगाम लांबतो.
ढगाळ वातावरणात आंबा, काजू पिकाची घ्या काळजी
कोकणातील प्रामुख्याने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजूची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे आंबा पिकाला ऑक्टोबर महिन्यात पालवी येऊन नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मोहोर येण्यास सुरवात होते.
बदलत्या वातावरणाचा हापूस आंबा मोहोरावर परिणाम
हापूस आंब्याला चांगल्या प्रकारे फुले येण्यासाठी 13 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान किमान सात दिवस असणे आवश्यक आहे.
मँगोनेट : आंबा निर्यातीकरिता अनुसरावयाची कार्यपद्धती
भारत आंबा उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे. जगाच्या आंबा उत्पादनापैकी ५६ टक्के आंबा उत्पादन भारतात होते
मँगोनेट : आंबा निर्यातीतील संधी व आव्हाने
भारत आंबा उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे . जगाच्या एकूण आंबा उत्पादनापैकी ५६ टक्के आंबा उत्पादन भारतात होते.
महाराष्ट्र राज्य आंबा व काजू मंडळ
महाराष्ट्रामध्ये शासनाच्या रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी आंबा लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे.
कैरीपासून पन्हे आणि लोणचे
कैरीपासून पन्हे व लोणचे बनविण्याच्या प्रक्रियेची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
हापूस आंब्याचे उत्पादन वाढले
सुधारित तंत्रज्ञानामुळे बागायतदारांकडील आंबा पिकाच्या हेक्टरी उत्पादकतेत व फळाच्या गुणवत्तेत दीड ते दुपटीने वाढ झाली.
आंब्याच्या मोहोरावरील तुडतुडे
तुडतुड्याची पिल्ले आणि प्रौढ मोहोराच्या वेळी कळ्या आणि फुलांमधून रस शोषण करतात, त्यामुळे कळ्या, फुले चिमटतात, गळून पडतात.
आंबा विक्री व्यवस्थापन
राज्यात मागील काही वर्षांत फळपिकांच्या क्षेत्रातील बदलाची पाहणी करता आंबा फळपिकाच्या क्षेत्रात होणारी वाढ उल्लेखनीय आहे.
केशर आंब्यांच्या समृद्धीचा दरवळ
ठाणे जिल्ह्यातील चिंचणी (ता. डहाणू) येथील काशिनाथ पाटील हे चौदा एकरावरील क्षेत्रावर केशर आंबा फळबाग 25 वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने जोपासत आहेत.
फळे
आंबा, केळी, द्राक्षे, संत्र, कलिंगड, नारळ, पपई, डाळींब, नासपती, सीताफळ हि फळ पिके आहेत. सर्व माणसांसाठी जीवनसत्त्वे व खनिज पदार्थांमुळे फळे उपयुक्त आहेत. फळांचे आहारातील महत्त्व लोकांना कळू लागल्यामुळे त्यांची मागणी वाढते आहे.
आंबा लागवडी विषयी माहिती
आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून सुमारे ४००० वर्षापासुन आंब्याची लागवड अस्तित्वात आहे.
आंबा :संशोधन ,सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल
आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ असून सुमारे ४000 वर्षापूर्वी पासून आब्याची लागवड अस्तित्वात आहे. आंब्याच्या २००० पेक्षा जास्त जातीं भारत देशामध्ये अस्तित्वात आहेत.
English to Hindi Transliterate