ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
टंचाईग्रस्त - परीक्षा फी माफी
दुष्काळ पडलेल्या गावातील आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलांना परीक्षा फीची प्रतिपूर्ती करून आर्थिक साहाय्य करण्याच्या उद्देशाने
टंचाईच्या काळात मुरघास उत्पादन तंत्रज्ञान
दूरदर्शन सह्याद्री निर्मित टंचाईच्या काळात मुरघास उत्पादन,तंत्रज्ञान
टंचाईग्रस्त कहांडळवाडीत शेततळ्यांमुळे बहरल्या डाळिंबाच्या बागा
सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी गावाची यशोगाथा.
टंचाईपूर्व नियोजनात पशुपालक
येत्या उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागेल हे स्वीकृत सत्य असले, तरी आज करता येणाऱ्या पूर्वनियोजनात पशुपालकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
जलयुक्त शिवार अभियानातून टंचाईमुक्तीकडे वाटचाल
पाणी टंचाईमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार हे महत्त्वाकांक्षी अभियान.
जलयुक्तमुळे उभीधोंडची वाटचाल टंचाईमुक्तीकडे
जलयुक्त शिवार अभियान उभीधोंड.
सर्वांसाठी पाणी - टंचाई मुक्त महाराष्ट्र २०१९
राज्यात सतत उद्भवणारी टंचाई सदृश्य पररस्थिती विचारात घेऊन “सर्वांसाठी पाणी -टंचाई मुक्त महाराष्ट्र 2019” अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात येत आहे
चाळीसगाव तालुक्यातील 24 गावे टंचाईमुक्त : जलयुक्त शिवार अभियानाचे यश
महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्वकांक्षी असणाऱ्या जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत चाळीसगांव तालुक्यात प्रथम टप्प्यात एकूण 24 गावांची निवड करण्यात आलेली होती.
पाणी टंचाईत आदिवासी तरुणाने फुलवली पपईची बाग
संकटाशी जिद्दीने सामना केला तर एक वेगळा इतिहास निर्माण होऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे विक्रमगडचे किरण तुंबडा.
चाराटंचाईमध्ये मुरघासाचे नियोजन करा
मका हे पीक मुरघास बनविण्यासाठी चांगले आहे. त्याचबरोबर ज्वारी (कडवळ), ओट, गिन्नी गवत, उसाचे वाढे यांपासूनही मुरघास बनविता येतो.
जलसंधारणातून गावे समृद्धीकडे
वर्धा जिल्ह्यात सुमारे 20 गावांमध्ये जलसंधारणाची, तर दहा गावांमध्ये एकात्मिक ग्राम संकल्पनेला पूरक विकासकामे लोकसहभागातून करण्यात आली
केली पाणीटंचाईवर मात
पाच वर्षांपूर्वी दुष्काळाच्या झळा सोसलेल्या करजगाव (ता. चाळीसगाव, जि. जळगाव) येथील ग्रामस्थांनी गावाजवळच्या डोंगरपट्ट्यातून उगम पावणाऱ्या नाथ नदीवर ठिकठिकाणी बंधारे बांधले.
केली पाणीटंचाईवर मात
सुमारे 35 लाख रुपयांच्या लोकवर्गणीतून बंधारेउभारणी व ओढ रुंदी-खोलीकरणाच्या कामांतून त्यांनी पाणीटंचाईवर मात केली आहे.
स्वच्छ पाणी
शहरांमध्ये पाणीपुरवठा नद्या व धरणे यांतून होतो, तर खेडयांमध्ये विहिरी आणि कूपनलिकांमधून पाणी पुरवले जाते.
आपलं गाव आपलं पाणी
वाशिम जिल्ह्यातील सुदी (ता. मालेगाव) हे सुमारे दीड हजार लोकसंख्येचं गाव. जानेवारी महिना उजाडला की गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर कोरडी पडायची.
गावरान ज्वारीचा अनोखा प्रयोग
चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक’ म्हणून ज्वारीचे पीक पुढे येऊ शकले तर अधिक पाणी लागणार्या ऊस या पिकाला नक्कीच पर्याय मिळू शकेल.
विवराची पाणी टंचाईवर मात
सदरच्या योजनेतून विवरे गावाला शासनाकडून 46 लाखाचा निधी प्राप्त झाला होता व त्या निधीचे योग्य नियोजन करुन विवरे गावाचा पुढील 30 वर्षाचा पाण्याचा प्रश्न कामस्वरुपी सोडविण्यात आला.
जलयुक्त शिवारच्या यशानं वाढली भूजल पातळी...
टंचाईच्या झळांनी धास्तावलेल्या जिल्ह्याला मिळाला आधार
English to Hindi Transliterate