महाराष्ट्र छात्रसेना योजना
शालेय विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व,चारित्र्य,बंधुत्व,खेळाडूवृत्ती,सेवाभाव इत्यादी गुणांचे संवर्धन निर्माण होण्यासाठी राज्यातील इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय छात्रसेनेच्या धर्तीवर प्रशिक्षण अनिवार्य करण्याबाबत शासनाने १९९६-९७ पासून कार्यान्वित केले त्यानुसार आता सदर योजना इयत्ता ८ वी व ९ वी च्या विद्यार्थ्यांना ऐच्छिक राहील.परंतु सर्व माध्यमिक शाळांसाठी अनिवार्य राहील.