ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
दुष्काळ निवारणाच्या तातडीच्या व दूरगामी उपाययोजना
पाणी बचती संबधी नियोजनालबध्द कार्यक्रम आखून त्याची अंमलबजावणी करणे ही काळाची नितांत गरज आहे.
दुष्काळ निवारणासाठी शाश्वत उपायांची आखणी
पावसाचे पाणी हे प्रामुख्याने पाणलोट क्षेत्रातून वाहत असते. अशा पाण्याचे संधारण आणि व्यवस्थापन करणे म्हणजेच पाणलोट क्षेत्र विकास होय.
दुष्काळामध्ये पिण्याच्या पाण्याचे नियोजन
दुष्काळ प्रसंगी पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असते, अशा वेळी योग्य नियोजन महत्त्वाचे असते.
दुष्काळात भूजल गुणवत्तेचं महत्त्व
दुष्काळात भूजल गुणवत्तेचं महत्त्व
गावकऱ्यांच्या प्रयत्नातून दुष्काळाचे निवारण
एकेकाळी समृध्द आणि संपन्न असं विदर्भातील शिर्ला गाव. राष्ट्रीय रेशीम परीयोजने अंतर्गत रेशीम किडे निर्मिती प्रशिक्षण केंद्र असलेलं गाव.
'जलयुक्त' महाराष्ट्रासाठी दुष्काळ मुक्तीचा शाश्वत उपाय - जलसंधारणमंत्री प्रा. शिंदे
राज्यातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचे त्यांना कर्जाच्या दृष्टचक्रातून बाहेर काढण्याचे महत्त्वपूर्ण काम राज्यशासन करत आहे.
फुले जयवंत चारा : दुष्काळात आधार
जनावरांच्या आहारात चा-याचा भाग हा जवळपास ७0 टक्के असणे आवश्यक आहे. तर, उरलेला ३० टक्के भाग हा पशुखाद्याचा असणे आवश्यक आहे.
जलसंवर्धनातून दुष्काळावर मात
जल-मृद संधारणाच्या कामातून पिण्याच्या पाण्याची तर सोय झालीच, त्यासोबतच वर्षभरात दोन ते तीन पिके शेतकरी घेऊ लागले आहेत.
मराठवाड्यातील दुष्काळाला वरदान - हायड्रोफोनिक्स चारा
या तंत्रज्ञानाचा वापर करून कमी जागेत, कमी वेळेत व कमी पाण्यावर चारानिर्मिती करता येते. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीतही चारानिर्मिती या तंत्रज्ञानाचा वापर करावा.
अवर्षण
एखाद्या प्रदेशात दीर्घकाळ, सातत्याने सरासरीपेक्षा खूप कमी किंवा अजिबात पाऊस न पडणे म्हणजे अवर्षण होय.
गोजुबावी झाले हिरवेगार
वर्षानुवर्षे दुष्काळ आणि पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गोजुबावी (ता. बारामती, पुणे) गावाने गेल्या दीड वर्षात समतल चर व ओढे रुंदी-खोलीकरणाची कामे लोकसहभागातून केली आहेत.
पाणी साठवा - गाव वाचवा
“पाणी साठवा-गाव वाचवा” अभियानाची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
सर्वांसाठी पाणी - टंचाई मुक्त महाराष्ट्र २०१९
राज्यात सतत उद्भवणारी टंचाई सदृश्य पररस्थिती विचारात घेऊन “सर्वांसाठी पाणी -टंचाई मुक्त महाराष्ट्र 2019” अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात येत आहे
शेती करा शाश्वत
वाढत्या नैसर्गिक आपत्तीत आपली शेती शाश्वत करण्यासाठी संरक्षित सिंचन, संरक्षित शेती, प्लास्टिक शेडचा वापर यासह विमा कवच मजबूत करणे.
महाराष्ट्रातील दुष्काळ
पाणी मुरण्यासाठी त्याचा वेगावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
मराठवाड्यातील तरुणांसाठी कौशल्य वृद्धी कार्यक्रम
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कृषी क्षेत्रातील शेती व शेतीपूरक असणाऱ्या उद्योग धंद्यासंदर्भातील कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
पाण्याचे संकट...
मुख्यमंत्र्यांनी काल धरणातील पाणी फक्त पिण्यासाठी वापरा, असा आदेश देवून भावी संकटाची कल्पनाच करुन दिली आहे.
दुष्काळाशी दोन हात
उन्हाळा आला की गावातील लोकांच्या अंगावर काटा फुटायचा, कारण दरवर्षी जानेवारी महिन्यातच विहिरी व कूपनलिका कोरड्या पडायच्या...
उस्मानाबादच्या कोरडवाहू शेतीत फुलतोय ‘सिंचनाचा मळा..!’
दुष्काळाला हमखास बळी पडणारे, दुष्काळाचे चटके सातत्याने सोसणारे या जगाच्या पाठीवर जे जिल्हे आहेत त्यात उस्मानाबाद हे नाव ठसठशीत असावं.
जलसंधारणाचे 'भगीरथ' प्रयत्न
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या चिखली तालुक्यात (जि. बुलडाणा) भगीरथ जलसंजीवनी योजना प्रकल्पांच्या माध्यमातून नदी खोली व रुंदीकरण, बंधारे उभारणीची कामे करण्यात येत आहेत.
लोकसहभागातून जलसंधारण
दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी नेवासे तालुक्यात (जि. नगर) सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकरी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन म्हणजेच लोकसहभागातून जलसंधारणाचे भरीव काम केले.
टंचाईग्रस्त - परीक्षा फी माफी
दुष्काळ पडलेल्या गावातील आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलांना परीक्षा फीची प्रतिपूर्ती करून आर्थिक साहाय्य करण्याच्या उद्देशाने
English to Hindi Transliterate