ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
लातूर जिल्हा
लातूर जिल्हा : महाराष्ट्र राज्याच्या मराठवाड्यातील एक जिल्हा. त्याचा विस्तार १८°०५’ उत्तर ते १९°१५’ उत्तर अक्षांश आणि ७६°२५’ पूर्व ते ७७°३५’ पूर्व रेखांशांदरम्यान आहे. क्षेत्रफळ ७,३७२ चौ. किमी. असून त्याची पूर्व - पश्चिम लांबी सु. ११२ किमी. व उत्तर दक्षिण रूंदी ११३ किमी. आहे.
लातूर शहर
लातूरशहर : मराठवाड्यातीलसुप्रसिद्धव्यापारीपेठवत्याचनावाच्याजिल्ह्याचेमुख्यालय, लोकसंख्या१,१२,००० (१९८१). तेमांजराआणितावरजानद्यांच्या खोऱ्यातउस्मानाबादवसोलापूरयांच्याईशान्येसअनुक्रमे६२किमी. व१२९किमी. सोलापूर-नांदेडमहामार्गावरवसलेआहे.
यशस्वी उस्मानाबादी शेऴीपालन
आधुनिक शेड व्यवस्थापन, खाद्य, पोषण, स्वच्छता, लसीकरण आदी विविध घटकांवर काटेकोर लक्ष देऊन शेळीपालन व्यवसाय वाढवला.
गळीत धान्य तेलप्रक्रिया व्यवसायातून नफा
लातूर जिल्ह्यातील चिलवंतवाडी येथील मुकेश मरे यांनी अत्यंत संघर्ष करीत शेतीत आपली वाटचाल आत्मविश्वासपूर्वक केली आहे.
गावरान ज्वारीचा अनोखा प्रयोग
चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक’ म्हणून ज्वारीचे पीक पुढे येऊ शकले तर अधिक पाणी लागणार्या ऊस या पिकाला नक्कीच पर्याय मिळू शकेल.
गुलाब शेती - प्रगतीची वाट
लातूर जिल्ह्यातील औसा येथील बालाजी माळी यांनी मात्र अभ्यास, ज्ञान घेण्याची आस, कष्ट व पिकांचे नियोजन करण्याची क्लृप्ती यातून गुलाबासह फुलशेती त्यांना फायदेशीर ठरली आहे.
ट्रकड्रायव्हर यशस्वी शेतकरी
जिद्द, चिकाटी, मेहनत व सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती असेल, तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळू शकते. लातूर जिल्ह्यातील कोळपे येथील सोमनाथ मल्लिकार्जुन अंबेकर पूर्वी ट्रकड्रायव्हर होते.
मधमाशीपालनातून पाटील यांनी राजस्थानापर्यंत मारली मजल
लातूर येथील दिनकर पाटील यांनी गेल्या काही वर्षांपासून मधमाशीपालन व्यवसाय टिकवून ठेवला. अभ्यास, शास्त्रोक्त शिक्षण घेत व्यवसायात वृद्धी केली.
मिनी डाळ मिल उद्योग
लातूर जिल्ह्यात मौजे पाथरवाडी हे रेणापूर तालुक्यातील अगदी छोटेसे व आडवळणाचे गाव आहे. येथील ज्ञानचंद्र प्रल्हाद खोत गेल्या सात वर्षांपासून मिनी डाळ मिल उद्योग नेटाने चालवीत आहेत.
पोल्ट्री उद्योग फायद्याचा
उच्चशिक्षित मोहन शंकरराव साळुंके यांनी एकत्रित कुटुंबीयांच्या मदतीने लातूर जिल्ह्यातील शिवली (ता. औसा) येथे पोल्ट्री उद्योग उभा केला.
दुष्काळातही बहरते डाळिंब
लातूर जिल्ह्यातील नदीहत्तरगा येथील बाबासाहेब गायकवाड यांनी दुष्काळातही अत्यंत कसोशीने विविध प्रकारचे प्रयत्न करून डाळिंब बाग जगवली.
किल्लारीच्या भूकंपाने घडवला चित्रकार...
लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १९९३ मध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपाने हजारो कुटुंब उध्वस्त झाली.
English to Hindi Transliterate