शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘भू-सेवाधारी सेवा संकल्प अभियान’
जिल्हा, तालुका व ग्राम समित्यांचे गठण जिल्ह्यात 20 हजार तणावग्रस्त शेतकरी कुटुंबियांचे सर्वेक्षण अधिकारी घेतील शेतकरी कुटुंबियांचे पालकत्व जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण बघता तणावग्रस्त शेतकरी कुटुंबियांचे सर्वेक्षण जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले.