ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पाणी साठवा - गाव वाचवा
“पाणी साठवा-गाव वाचवा” अभियानाची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
पाणी वाचवणारी आमची गावं
गोष्ट २००९ ची आहे. राजस्थानातील ३३जिल्ह्यांपैकी २६ जिल्हे दुष्काळग्रस्त म्हणून सरकारने घोषित केले.
पाणीपुरवठा संजीवनी योजना
पहिल्या टप्प्यात राज्यातील दुष्काळी भागात अटी शिथिल करून ही योजना राबविण्यात येणार आहे.
पाणी अशुध्द कसे होते..
पाण्यात रोगजंतु किंवा विषारी रसायने मिसळणे म्हणजे पाणी अशुध्द होणे
पाणी, जमीन आणि उपजीविका - भाग १
संवेदनक्षम समाजनिर्मितीसाठी आणि पर्यावरणाच्या व्यवस्थापनासाठी
जमीन, पीक अवस्थेनुसार करा पाणी नियोजन
संदर्भीय बाष्पपर्णोत्सर्जन हे एका विशिष्ट संदर्भीय पिकासाठी बाष्पीभवन व पर्णोत्सर्जनाद्वारा लागणाऱ्या पाण्याची गरज दर्शविते.
हनुमाननगरची पाणीटंचाई ‘जलयुक्त’मुळे दूर
निफाड तालुक्यतील हनुमाननगर गावात जलयुक्त शिवार अभियान माहिती.
जल जीवन मिशन-समुदाय सहभागीतेतून पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्यासाठी एक अभिनव दृष्टीकोन
जल जीवन मिशन-समुदाय सहभागीतेतून पिण्याचे शुद्ध पाणी पुरवण्यासाठी एक अभिनव दृष्टीकोन
छतावरचे पावसाचे पाणी - इश्वरिया खेड्याची भूमिका
इश्वरिया हे खेडे अमरेलीपासून (गुजरात) 8 किलोमीटरवर, डोंगरा भागात, आहे. खेड्याची लोकसंख्या आहे 1957. तेथील साक्षरतेचे प्रमाण 80.7 टक्के आहे.
जलयुक्त शिवार अभियानातून ८७ हजार टीसीएम पाणीसाठा
सांगली जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीचा घेतलेला हा आढावा.
पिकाला द्या संरक्षित पाणी
पिकांना महत्त्वाच्या पीक वाढीच्या संवेदनशील अवस्थेनुसार एक किंवा दोन पाणी द्यावे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये पिकांच्या कार्यसाधक मुळांच्या कक्षेमधील ओलावा पूर्णपणे संपलेला असतो.
सुट्टीतील श्रमदानाची शाळा
या माहितीपटात शाळेतील मुलांनी श्रमदानातून पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे
निर्धाराने सुटला पाणीप्रश्न
एकीचे बळ आणि इच्छाशक्तीच्या जोरावर सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीच्या ग्रामस्थांनी पाणीप्रश्न सोडवण्याचा निर्धार केला.
सौरपंपाच्या उभारणीतून मिळाले हक्काचे पाणी
डोक्यावर अनेक हंडे चढवत मैलो न् मैल चालणाऱ्या महिला या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात पहायला मिळतात. ग्रामीण भागात घरातील लेकी-सुनांना या दिव्यातून जाणे अपरिहार्य असते. परंतु याला अपवाद ठरल्या त्या आळंद (ता. फुलंब्री जि. औरंगाबाद) येथील महिला.
WhatsApp ने बदलला गावाचा पाण्याचा status
WhatsApp हे अॅप वापरून लोक एकत्र येऊन पाण्याचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवला याविषयी माहिती या माहितीपटात दिलेली आहे.
मस्त्यशेती - सांडपाणी शुद्धीकरण
देशातील वाढत्या लोकसंख्येमुळे गेल्या काही वर्षांत कारखान्यात तयार होणार्या प्रदूषके आणि घनकचर्या बरोबर तयार होणार्या सांडपाण्याचे प्रमाण शुद्धीकरणाच्या क्षमतेबाहेर वाढलेले आहे.
जलसंवर्धनातून दुष्काळावर मात
जल-मृद संधारणाच्या कामातून पिण्याच्या पाण्याची तर सोय झालीच, त्यासोबतच वर्षभरात दोन ते तीन पिके शेतकरी घेऊ लागले आहेत.
एकीतून निर्माण केली जलसमृद्धी
पाण्यासाठी भ्रमंती करणारे गाव, सिंचनाचा भरवसा नसणारे मौजे शिरूर अनंतपाळ हे तालुक्याचे गाव (जि. लातूर) पाण्याबाबत आज स्वयंपूर्ण झाले आहे.
गोजुबावी झाले हिरवेगार
वर्षानुवर्षे दुष्काळ आणि पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गोजुबावी (ता. बारामती, पुणे) गावाने गेल्या दीड वर्षात समतल चर व ओढे रुंदी-खोलीकरणाची कामे लोकसहभागातून केली आहेत.
पर्जन्यजल संवर्धन आणि भूजल पुनारचक्रनाद्वारे पिण्याचे पाणी मिळवणे
मध्यप्रदेशच्या दातिया जिल्ह्यातील दातिया ब्लॉकमधील 641 लोकांची वस्ती असलेले बुंदेलखंड प्रदेशातील हमीरपुर गावाला, जेथे बहुतांशी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे लोक राहतात
काळाची गरज उर्जाबचत
पाणी व उर्जा ह्या मानवी जीवनाच्या अविभाज्य गरजा आहेत. त्याचा जपून व बचत सदृश्य उपयोगच मानव प्राण्यांना तारणार आहे.
सुरक्षित पिण्याचे पाणी
पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय सृष्टीतला एकही जीव, वनस्पती जिवंत राहू शकत नाही. सजीव पाण्याशिवाय जगूच शकत नाहीत.
जलयुक्त शिवार अभियानातून टंचाईमुक्तीकडे वाटचाल
पाणी टंचाईमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार हे महत्त्वाकांक्षी अभियान.
दुष्काळ निवारणाच्या तातडीच्या व दूरगामी उपाययोजना
पाणी बचती संबधी नियोजनालबध्द कार्यक्रम आखून त्याची अंमलबजावणी करणे ही काळाची नितांत गरज आहे.
शाश्वत उपाय - जलफेरभरण
पाणी, जमीन, हवा,सुर्यप्रकाश, मनुष्यबळ या साधन सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेला आपला भारत जगाच्या पाठीवर एक वैशिष्ट्यपूर्ण देश आहे.
English to Hindi Transliterate